पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही निरतिशय प्रेम करावं! *पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही प्रेम निरतिशय करावं. कारण पत्नी पतीसाठी ...
भारतीय संविधान; त्यागाचं स्वरूप! संविधान सव्वीस नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण झालं. ते लिहिणं भाग होतं. कारण संपूर्ण देशाचा ...
मदतीची मानसिकता उरलेली नाही माणूस जन्माला येतो. त्याचबरोबर तो आपले जीवन जगण्यासाठी जीवन घडवीत असतो. त्यातच तो कधीकधी आवश्यकता ...
*पालकांनी सावध राहून मुलांना घडवावं**सावधान पालक सुरक्षीत मुलं* अलिकडं कोण कसा निघेल हे काही सांगता येत नाही. आज आदर्शपण ...
आदिवासी आपले शत्रू नाहीत दूर डोंगराळ भागात राहणारी आदिवासी जमात. बिचारे किडे, मुंग्या खावून उदरनिर्वाह करीत असतात. त्यांना औषधीचं ...
सावधान;नराधम पिसाळले आहेत चौदा सप्टेंबरचा तो दिवस.उत्तरप्रदेशातील हाथरस येथील ती तरुणी.त्या तरुणीचं वय होतं एकोणवीस.शेतीवर चारा कापण्यासाठी गेलेली.त्यातच तिच्यावर ...
व्हि आय पी संस्कृती मोडीस निघावी आज सरकारी कार्यालयात कोण्या अधिका-याला भेटायला गेलं तर आपणाास हमखास जाणवतं की सगळ्या ...
पोळा आणि पाऊस ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला ...
विद्यार्थी शिकेल, पण....... शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. तिथं समता असणं गरजेचं आहे. आपण जर शाळेतच विषमता पाळत असलो ...
कुटूंबनियोजन काळाची गरज कुटूंब नियोजन ही भारत देशासाठी काळाची गरज आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज भारत ...