तमाशा ; अलिकडे लोप पावत चाललेला प्रकार? *आज तमाशा हा प्रकार लोप पावत चाललेला असून आता या प्रकाराला जुन्या ...
इतिहास आठवता? चांगल्यासाठी आठवा? आज आपण इतिहास आठवतो. कशासाठी? तर तशा चुका आपल्या हातून होवू नयेत यासाठी. आपल्यात सुधारणा ...
संविधानावर कोणीही ताशेरे ओढू नये प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा अधिकार भारतीय संविधानात आहे. भारतीय संविधान सशक्त अशी प्रणाली आहे. ...
पतंग खेळच बंद करावा? *अलिकडील काळात पतंगानं गळे कापत आहेत. जीव जात आहेत. पशुपक्षी जखमी होत आहेत. त्यांचे जीवन ...
खूप वर्षांपासून मनातील सुप्त इछेला आज मातृभारतीच्या माध्यमातून वाव मिळतोय त्याबद्दल पाहिले त्यांचे आभार मानतो. साहित्याची आवड तशी पहिल्या ...
वाहनचालक ; देशाचे आधारस्तंभच? *सरकारनं वाहनचालकांसाठी नवीन नियम लावले व ते लावून ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु असं ...
भाग २ कचरु शेतीवरुन घरी आला होता. कचरु जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला ती न दिसल्यानं तो परेशान झाला. ...
संशोधक कादंबरी भाग १ अंकुश शिंगाडे तो हिवाळा सुरु होता. थंडी वाजत होती. तसा कचरु आज अंथरुणावर खिळून बसला ...
आज आत्ता लगेच! "आज माझ्यावर पाहिजे तर मी उध्द्टपणे बोलतो म्हणून कारवाई करा;पण मी आज तुम्हाला खरं काय ते ...
*नवीन अभ्यासक्रम ; तुर्त राबवणे गरजेचे?* *नवीन अभ्यासक्रम. सरकार राबविण्याचाच विचार करीत आहे. त्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करुन ...
विद्यार्थी शिकत नाहीत? दोष कोणाचा? शिक्षक हा शिकवायचे काम करीत असतो. तो शिकवतोच. कारण त्याचा त्याला मोबदला मिळत असतो. ...
स्वातंत्र्य खरंच आहे काहो? भारत माझा देश आहे. असं आपण नेहमी बोलतो. कधी प्रतिज्ञाही घेतो आणि मानतोही की भारत ...
स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमीत्याने सध्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव सुरु आहे. दररोज सरकारी कार्यालयात तिरंगा लहरत आहे. सरकारी कार्यालये सोडली तर मागील दोन ...
वेळ पाळायलाच हवी? वेळ ही प्रत्येकांनी पाळायलाच हवी. जो वेळ पाहत नसेल, त्याला वर्ग ही नक्कीच कधी ना कधी ...
झाले गेले विसरून जावे... माझे एक खूप आवडते गाणे आहे....'झाले गेले विसरून जावेपुढे पुढे चालावेजीवनगाणे गातच रहावे'माणसाच्या आनंदी जीवनाचे ...
धर्मावरुन भांडणे बरे नाही? धर्म.......देशात असे बरेच धर्म आहेत की बऱ्याचशा सर्व धर्माची तत्वं मिळती जुळती आहेत. फरक पाहता ...
शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी........ शेती........शेती आमची माऊली आहे. तिला आपल्या आईगत जपायला हवं. परंतु आपण तिला तसं जप्त नाही व ...
शेतकरी, मजूर महत्वाचे? निवडणूक निःपक्ष व निःशुल्क व्हावी. अर्थात कमी पैशात व्हावी व दोनच पार्ट्या उभ्या राहायला हव्यात. इतर ...
शेती परवडत नाही? *आज शेतकऱ्यांची हालत अगदी दयनीय आहे. बरेचसे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचं कारण म्हणजे शेती न ...
विद्यार्थी मागं का? *अलिकडे विद्यार्थी मागं पडतात. याचं उत्तर होय असंही देता येईल आणि नाही असंही देता येईल. होय, ...
शाळेसाठी वेगवेगळा ड्रेशकोड, संस्कार रुजण्यास अडसर? अलिकडे शाळा बंदचा फतवा जाहीर केला व सर्वांना आश्चर्यात टाकत सरकारनं वीस किमीच्या ...
झाडांना नातेवाईक असतात! झाडं........झाडांनाही मायबाप असतात. पती असतो आणि परीवारही असतो. असे म्हटल्यास कोणी नक्कीच वेड्यात काढतील. परंतू आपल्या ...
विटाळ द्वेष शत्रुत्व की अजून काही माणसाचा स्वभाव की सवय माहीत नाही. परंतु ती माणसं जशी वागतात. त्यावरुन त्यांचा ...
जातीवरुन भेदभाव का? जात ......जात नाही तिला जात समजावं. असे काही वडीलधारी मंडळी म्हणतात. आज तसा विचार केल्यास त्यांचं ...
देव व संविधान यावरुन वाद नको? दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान बनलं. त्यानंतर सर्व जनता खऱ्या अर्थानं स्वतंत्र ...
आपली शाळा मागे नाही? मराठी माध्यमातील शाळा अलिकडे त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कारण आहे पटसंख्या. अलिकडे ...
मनोगत शाळा बंद कादंबरीविषयी शाळा बंद ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. ही माझी त्रेपनवी कादंबरी ...
पंधरा ऑक्टोंबर …वाचन प्रेरणा दिन...या निमित्ताने माझा एक जुना लेख नव्या नजरेतून..वाचले म्हणून वाचलो! वय वर्षे सहा झाल्यावर मी ...
शैक्षणिक साधन म्हणून मोबाईलचा वापर? अलिकडे मोबाईलचा वापर लोकं करीत असलेले दिसतात. त्यातच शाळेतील शिक्षकही सुटलेले नाहीत व विद्यार्थीही ...
श्रम प्रतिष्ठा पणाला लावून अनेक जण यशस्वी व्हायला पाहतात परंतु श्रम पूजा जरी सोहळेपणाने केली तरी जीवन प्रार्थना मात्र ...