निर्वाण;दुःख निवारण्याचा मार्ग! सर्व दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग म्हणजे निर्वाण. निर्वाणालाच प्रथम स्थान द्यावं. निर्वाण अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ...
शाळेचा स्तर सुधरवता येईल. पण...... अलिकडे काही सरकारी शाळेचा स्तर बिघडत चाललेला दिसून येत आहे. मराठी शाळा ओस पडत ...
*संबंध*एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ ...
राजकीय वादळं क्षमणार कधी आज सामान्य माणसाला कोणी हुंगत नाही. त्याची काही इज्जत नाही असे वाटायला लागले आहे. कारण ...
पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही निरतिशय प्रेम करावं! *पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही प्रेम निरतिशय करावं. कारण पत्नी पतीसाठी ...
भारतीय संविधान; त्यागाचं स्वरूप! संविधान सव्वीस नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण झालं. ते लिहिणं भाग होतं. कारण संपूर्ण देशाचा ...
मदतीची मानसिकता उरलेली नाही माणूस जन्माला येतो. त्याचबरोबर तो आपले जीवन जगण्यासाठी जीवन घडवीत असतो. त्यातच तो कधीकधी आवश्यकता ...
*पालकांनी सावध राहून मुलांना घडवावं**सावधान पालक सुरक्षीत मुलं* अलिकडं कोण कसा निघेल हे काही सांगता येत नाही. आज आदर्शपण ...
आदिवासी आपले शत्रू नाहीत दूर डोंगराळ भागात राहणारी आदिवासी जमात. बिचारे किडे, मुंग्या खावून उदरनिर्वाह करीत असतात. त्यांना औषधीचं ...
सावधान;नराधम पिसाळले आहेत चौदा सप्टेंबरचा तो दिवस.उत्तरप्रदेशातील हाथरस येथील ती तरुणी.त्या तरुणीचं वय होतं एकोणवीस.शेतीवर चारा कापण्यासाठी गेलेली.त्यातच तिच्यावर ...
व्हि आय पी संस्कृती मोडीस निघावी आज सरकारी कार्यालयात कोण्या अधिका-याला भेटायला गेलं तर आपणाास हमखास जाणवतं की सगळ्या ...
पोळा आणि पाऊस ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला ...
विद्यार्थी शिकेल, पण....... शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. तिथं समता असणं गरजेचं आहे. आपण जर शाळेतच विषमता पाळत असलो ...
कुटूंबनियोजन काळाची गरज कुटूंब नियोजन ही भारत देशासाठी काळाची गरज आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज भारत ...
गुन्हा कबूल नाही आज मुस्लीम जनसमुदायात लग्न मंजूर आहे की नाही असं विचारतांना वधू सांगते, 'कबूल है, कबूल है, ...
पाऊस; आमचा मित्र की शत्रूसारखा! पावसाळा सुरु आहे. श्रावण महिना अद्याप लागला नाही. बाहेर टिपटिप पाऊस पडत आहे. काळेकुट्ट ...
आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही! आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशातील ...
शिक्षणाची उलटी गंगा;उटपटांग निर्णय शिक्षक चांगलेच शिकवू शकतो पण बंधन आहेत. त्याला संस्थाचालकाच्या व त्यांनीच नियुक्त केलेल्या व त्यांचाच ...
शक्यतोवर चुका टाकाव्यात? चुकीलाही माफी असते. जर एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस चुकला तर. परंतू त्या चुकांना माफी कशी द्यावी ...
आई... किती गं तुझी थोर महती तुझ्या बद्दल लिहिताना शब्दही अपुरे पडती आई... कोणी केली गं तुझी अशी निर्मिती ...
मुलं जन्मालाच घालू नये!पशूपक्षापासून बोध घेण्याची गरज! संस्कार........संस्काराला तिलांजली देवून काही महिला वागत असलेल्या दिसतात. आजही काही महिला कारंट्या ...
मराठी शाळा बंद पडणार काय? मराठी माध्यमाच्या शाळा आज ओस पडत चाललेल्या आहेत. पटसंख्या कमी होत चाललेली आहे. त्यातच ...
रात्र थोडी सोंंगे फार सध्या शिक्षणक्षेत्रात शिकविण्याऐवजी कागदं रंगवायचे काम जास्त आहे. त्यातच बहुुतःश कामकाज ऑनलाइन असल्यानं रोजच व्हाट्सअपवर ...
काँन्व्हेंटच्या शुल्कापुढं विद्यार्थ्यांची हार! अलिकडे काँन्न्हेंटचं प्रस्थ वाढलं. त्यातच कोरोना वाढला आणि लाकडाऊन लागलं. त्याचा परीणाम पालकावर झाला. चांगले ...
शिक्षकच करतो देशाचा विकास! अलिकडे शिक्षणाला फार महत्व आले आहे. परंतू शिक्षकाला तेवढे महत्व आलेले दिसत नाही. जो शिक्षक ...
सरकारी नोकरी क्रिष्णा एक सर्वसाधारण घरचा मुलगा होता. तो भोळा भाबडा होता. पण त्याचं भाग्य चांगलं होतं. त्या भाग्यानच ...
नमस्कार वाचक मित्रहो.. मी अक्षय खापेकर. नेहमीच आपल्या सर्वांसाठी नवनवीन प्रेमकथा माझ्या लेखणीतून सादर करत असतो. हं आता ...
सृष्टीनंच दिले जगण्याचे सुत्र माणसाचं जीवन दुःखानं भरलेलं आहे. तो एकटा या पृथ्वी वर आला आणि एकटाच जाणार आहे. ...
स्रियांना कमजोर समजू नये? *महिलांना कोणीही कमजोर समजू नये. कारण महीला या कधीही कमजोर नसतात. त्या संयमी व शांतीप्रिय ...
चांगले पेरा, चांगलेच उगवेल आयुष्य खुप सुंदर असते. पण ते आपण कसे घडवतो यावर अवलंबून असते. आपण चांगले कर्म ...