शेवंता

(13)
  • 10.7k
  • 1
  • 3.2k

माणसा मधला असलेला जिव्हाळा आजकाल लोप पावत चालला आहे असे दिसते प्रत्येक जण स्वताच्या स्वार्था पुरते पाहु लागला तर आणखी काय घडणार . अशा वेळी प्राणी मात्र माणसा बरोबर निरपेक्ष जिव्हाळा जपतात .तुम्ही त्याना काही देता की नाही यावर त्यांचे प्रेम अवलंबुन अजिबात नसते .असेच एका शेळी बरोबर जमलेले मैत्रीचे नाते आणी तीने माझ्या विषयी दाखवलेले निरपेक्ष प्रेम मला विव्हल करून गेले