हरवलेले प्रेम........#२८.

  • 7.1k
  • 3.2k

काही दिवस सगळे व्यस्त असतात.....कॉलेज - ऑफिस - घर, हा रेवाचा रोजचा संघर्ष......तर ऋषी आणि अमायरा यांचा कॉलेज संघर्ष.....???......श्रेयस सुद्धा ऑफिस जातो आणि शशांक UP केस मध्ये गुंतलेला....?बिचारी अमायरा.....?? असेच काही दिवस जातात.....आणि अचानक रेवाला शशांक कॉल करतो..... शशांक : "हॅलो.......रेवा.....फ्री असलीस की लगेच स्टेशन ला ये तुझ्याशी पूर्वा केस बद्दल खूप महत्त्वाचं बोलायचय....?" रेवा : "आता अजून काय...??..झाली ना तिला शिक्षा... मग..?.....आणि माझा काय संबंध आता....?? याच्याशी..??" शशांक : "अग ये तर सांगतो सर्व.....आणि हो, सर्वांना सोबत घेऊन ये....जे तुमच्यासोबत होते.....त्या वेळी......या सगळे....?" रेवा : "ओके...... निघतोय....?" रेवा च्या मनात प्रश्नांची गर्दी होते... ती ऋषी, अमायरा, अर्णव, श्रीकांत यांना