हरवलेले प्रेम........#३१.

  • 9k
  • 3.6k

काही दिवसानंतर........? सगळे बिझी असतात.....रेवाच्या संघर्षात आणखी भर म्हणजे तिनं आता..... यूपीएससी साठीची तयारी सुरू करून महिना झालाय.....म्हणून ती जरा जास्तच बिझी असते.... स्वतःचा टाईम टेबल बनवून ती एक नियोजित अभ्यास करतेय.... अमायरा एम. बी. ए. पूर्ण करून ऋषीच्या ऑफिसमध्ये जॉईन होईल.........आणि रेवाच्या लग्नानंतर ती आणि श्रेयस ऋषिकडेच शिफ्ट होतील.....मात्र अमायराचे लग्न होईपर्यंत.......? ऋषी तर ऑलरेडी सेटलच आहे समजा....?? UP केस चा गुंता थोडा - थोडा सुटत चाललाय....ज्या एरियावर डाऊट आहे तिथे पहारा ठेवलाय..... खबरी सगळ्या खबरा..... शशांकला देतात....एका एरियामध्ये काहीतरी प्लॅनिंग चाललीय असा सुगावा लागलाय....त्यामुळे तिथे अधिकच लक्ष ठेवण्यात येत आहे..... आज १३ फेब्रुवारी.......?उद्या अमायराचा वाढदिवस....म्हणून, शशांकने दोन दिवसाच्या