लिव्ह इन भाग-19

  • 5.6k
  • 2
  • 2.5k

आई च्या गळ्यात रावी पडली ...आणि रावी च्या आई चा सगळा राग कुठच्या कुठे पळून गेला .आता फक्त आई आणि मुलगी होती .फक्त त्या दोघींचे च मिलन होते .दोघींच्या ही डोळ्यात फक्त अश्रू होते .पण, ते अश्रू दुःखात नसून सुखद होते . एका मुलीला ऐत्क्या दिवसानी आई मिळाली होती .आणि एका आई ला मुलगी .... खूप काही गमावल्या वर त्यांना हे सुख मिळाले होते .आणि आता त्याना हे सुख आता गम्वय्चे नव्हते . दोघींचे मनसोक्त गळा भेट झल्यावर रावी ने आई ला बाबाच्या आजरा विषयी विचारले