सावली.... भाग 10

  • 4.3k
  • 1.6k

निखिल आणी जयंत पुढे काय करायचे यचा विचार करत बसलेले असतात. तेवढ्या त निखिल म्हणतो कॉलेज मधे वर होत काय जल की गूगल होत मग ते दोघे गुगल वर महिती शोडु लागता त. निखिल पुड्च्य बुलेट वरती येऊन थांबला.मीठ का म्हणजे त्याचे करण काय सँगितके आहे जयंत म्हणला.मीठ हे जमीन, वारा,आणी पाणी यांच्या बरोबर सूर्या पासून निघालेल्या अर्थात ऐक प्रकारची आग निर्माण होते. हे सर्व घटक पाच महा बुटाने पैकी च आहे त्यच्या पासून जे निइठ तयार होते तेव्हा या सर्व घटकांची शक्ती त्या मधे ,अंतर भूत होते.अस एथे