प्रेम हे

  • 6.1k
  • 2.5k

स्वानंदी आणि विवेक एकमेकांवर खुप प्रेम करत होते. पाच वर्षांपूर्वी कामानिमित्त एका शहरातत्यांची ओळख झालेली होती.आज दोघेही एकमेकांपासुन दुर आहेत, पण मनाने तितकेचजवळ आहेत.त्यांची आधी खुप छान मैत्री झालेलीअसते.मग ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले,दोघांनाही कळले नाही.स्वानंदी नेहमी विवेकलाम्हणत असते, " माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे.मीतुझ्याशिवाय जगु शकत नाही.तिच विवेकवर खरचमनापासून प्रेम असत.त्याचही तिच्यावर तेवढच प्रेम असत.ते दोघे रोजच फोनवर एकमेकांची विचारपुस करत, तसेच कामाच्या बाबतीत बोलतअसत.रोजचा दिवस कसा गेला ते सांगत असत.दोघेही कामात खुप बिझी असले तरी रात्री एकमेकांना रात्री रोज फोनवर गप्पा मारत.एकदिवस अचानक स्वानंदीचे बाबा एकात्यांच्या मित्राच्या ओळखीतील मुलाच स्थळाचीसगळी विचारपुस करून,त्यांना ते आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ आणि