अखेर प्रेम जिकंले

  • 5.3k
  • 1
  • 1.6k

राघव कॉफी चा मग घेऊन खिडकी समोर बाहेर पडणाऱ्या पाऊसाच्या सरींना न्यहाळात उभा होता जणू त्या सरी त्याला काहीतरी सांगत होत्या राघवला तो दिवस आठवला जेव्हा तो आणि मीरा पहिल्यादाच भेटलेले त्या दिवशी असाच पाऊस पडत होता तो दिवस त्याचा फक्त ओळखीचा दिवस होता मग मैत्री झाली हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी जीवनभराची साथ निभवण्याचे ठरवले आणि संसाराच्या बेडीत दोघेही अडकले पण म्हणतात ना पाऊसच्या सरी प्रमाणे विजेचा कडकडाट हि असतो तसेच झाले अवघ्या दीड वर्षात ते वेगळे राहायला लागले पण डिवोर्स साठी मात्र अँपलय केलं नाही मीरा आपल्या आईबाबांबरोबर तर राघव ह्या शहरात नोकरी निमित्त एकटाच राहायच्या