रहस्यम बदलांच सत्य

  • 6.8k
  • 2.2k

 जर आपल आयुष्य आपण व्यवस्थितपणे निरखून बघितलं, तर प्रत्येक क्षणातली एक एक गोष्ट त्यात आपल्याला दिसेल. आणि व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात येईल तर आपल आयुष्य हे देखील एका ऋतु प्रमाणेच आहे. जात कधी पावसाळा ,कधी उन्हाळा,हिवाळा त्या सगळ्या गोष्टींचा समावेश काही प्रमाणात असतो. एवढेच नव्हे तर बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आठवणी देखील ऋतूंप्रमाणे निगडीत असतात. ज्याला आपण भावना द्वारे व्यक्त करतो. खरे तर आयुष्य हेच आहे ,जर सगळ्या ऋतूंमध्ये आपण प्रत्येक क्षणाला जगलो तर आपल्याला टाकली दिसू शकता माहिती पडते. जो व्यक्ती दुःखात देखील आनंद शोधण्याचा जर प्रयत्न करत असेल तर कदाचित अत्यंत मजबूत दृष्टीने त्याचा पाया त्याने रेखाटलेला आहे. व जो