आयुष्य - भाग 1

  • 9.5k
  • 1
  • 3.9k

आयुष्य या पुस्तकाविषयी ती एक शाळा. त्या शाळेतील दहावीला असणारे ते विद्यार्थी. ज्यात चारु, राजेश, मनोज, अमोल, गजानन, प्रशांत, अंकुश, अतुल, दिपक, शैलेश, अखिल, योगेश, अरुण, विकास, विनोद, प्रदीप, राकेश, सोनलाल, रमेश, अविनाश, संदीप व प्रशांत इत्यादी मुलं तर मुलींमध्ये योगीता, अर्पू, संगीता, भारती, छाया, पदमा, जया, आरती, नीता, मालू, सुषमा, राखी, वैशू या मुली होत्या. तशीच एक समीक्षा नावाची मुलगी ग्रुपवर आली होती की जिनं त्याच शाळेतील एका मुलासोबत विवाह केला होता. ती सर्व मुलं तब्बल तीस वर्षानंतर भेटली होती आणि त्यानंतर त्यांनी एक ग्रुप बनवला होता. ज्यात त्यांनी आठवणी शेअर केल्या होत्या गतकाळातील. त्याच आठवणीच्या जोरावर आनंदनं लिहिलेली