आपल्या वाचनात वाल्मिकी रामायण आले आहे. परंतु रामायण आणि देखील आहेत. कंब रामायण- तामिळ २) रंगनाथ रामायण -तेलगू ३.कागभुषुंडी रामायण. ४. अध्यात्म रामायण. इ. आता आपण बघणार आहोत अद्भूत रामायण. नावावरून कळते तसेच यातील विषय अद्भूत आहे. तो म्हणजे सहस्रमुख रावणाचा सीता देवी कडून वध. सीतेचे महत्व सांगताना पुरुष व प्रकृति मध्ये फरक नसून दोघे एकच आहेत असे सांगितले आहे. हे रामायण तीन भागात आहे. पहिला भाग श्रीराम व सीता यांची जन्मकथा तसेच नारदमुनी यांना गायन विद्येची प्राप्ती कशी झाली ते लिहिले आहे. दुसरा भाग रावणवधापूर्विचे रामायण.

1

अद्भूत रामायण - 1

अद्भूत रामायणआपल्या वाचनात वाल्मिकी रामायण आले आहे. परंतु रामायण आणि देखील आहेत. कंब रामायण- तामिळ २) रंगनाथ रामायण -तेलगू रामायण. ४. अध्यात्म रामायण. इ.आता आपण बघणार आहोत अद्भूत रामायण.नावावरून कळते तसेच यातील विषय अद्भूत आहे.तो म्हणजे सहस्रमुख रावणाचा सीता देवी कडून वध.सीतेचे महत्व सांगताना पुरुष व प्रकृति मध्ये फरक नसून दोघे एकच आहेत असे सांगितले आहे.हे रामायण तीन भागात आहे.पहिला भाग श्रीराम व सीता यांची जन्मकथा तसेच नारदमुनी यांना गायन विद्येची प्राप्ती कशी झाली ते लिहिले आहे.दुसरा भाग रावणवधापूर्विचे रामायण. तिसरा भाग रावणवधानंतर श्रीराम व सीता अयोध्येत येतात व त्यानंतर सहस्रमुख रावणाचा वध ही कथा आहे.रामायणाची कथा शंभर कोटी ...अजून वाचा

2

अद्भूत रामायण - 2

अद्भुत रामायण भाग २तेव्हा नारदमुनी आणि पर्वत ऋषी दोघांनी तीच्याशी‌ विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही पण ईच्छा व्यक्त केल्याने आता उद्या दरबारात श्रीमती ज्याला वरमाला घालेल, तो तीचा पती होईल.उद्या येतो असे सांगून ते दोघे तिथून निघाले. नारदमुनी विष्णूंकडे गेले.आणि म्हणाले की, आपला भक्त व महापराक्रमी अम्बरिष राजाची एक श्रीमती नावाची रुपवती कन्या आहे.मला तीच्याशी विवाह करावयाचा आहे. पण आपले भक्त पर्वत ऋषी हे पण तीच्याशी विवाह करुन इच्छितात.‌तेव्हा राजाने सांगितले की, उद्या दरबारात आपणा दोघांपैकी जो अधिक सुंदर दिसेल त्याच्या गळ्यात श्रीमती वरमाला घालेल आणि त्याच्याशी तीचा विवाह होईल.हे विष्णू, तुम्ही माझ्यासाठी एक काम ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय