माझी ऑपरेशन सिंदूर ही पुस्तक वाचकांपुढे प्रदर्शित करतांना अतिशय आनंद होत आहे. नुकतीच पहलगाम घटना घडली व पाकिस्तान भारत वादाला तोंड फुटलं. त्यावरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु झाला. ज्यातून ड्रोनहल्लेही झाले व दोन्ही देशांची अपरीमीत हानी तशीच जीवीतहानीही झाली. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते की ही माझी काल्पनिक कादंबरी असून ही कादंबरी पाकिस्तान व भारत संघर्षामध्ये पुर्णतः जुळणारी कादंबरी नाही. ही कादंबरी मी माझ्या मनातील काल्पनिक कल्पनेनं बनवलेली आहे. त्याचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नाही व तो संबंध वाचकांनी लावू नये. शिवाय मी यात पात्रांचीही नावं बदलवली आहेत. ते वाचकांनी समजून घ्यावे म्हणजे झालं.

Full Novel

1

ऑपरेशन सिंदूर - भाग 1

ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत माझी ऑपरेशन सिंदूर ही पुस्तक वाचकांपुढे प्रदर्शित करतांना अतिशय आनंद होत नुकतीच पहलगाम घटना घडली व पाकिस्तान भारत वादाला तोंड फुटलं. त्यावरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु झाला. ज्यातून ड्रोनहल्लेही झाले व दोन्ही देशांची अपरीमीत हानी तशीच जीवीतहानीही झाली. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते की ही माझी काल्पनिक कादंबरी असून ही कादंबरी पाकिस्तान व भारत संघर्षामध्ये पुर्णतः जुळणारी कादंबरी नाही. ही कादंबरी मी माझ्या मनातील काल्पनिक कल्पनेनं बनवलेली आहे. त्याचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नाही व तो संबंध वाचकांनी लावू नये. शिवाय मी यात ...अजून वाचा

2

ऑपरेशन सिंदूर - भाग 2

२ ऑपरेशन सिंदूर (कादंबरी) अंकुश शिंगाडे कुंकूला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे. त्याला सौभाग्याचं लक्षण समजलं जातं, नव्हे तर प्रत्येक सणासुदीला महिला वर्ग कुंकू लावून सण साजरे करतांना दिसतात. कुंकू हे स्रियांच्या सौंदर्यातील सोळा श्रृंगारापैकी एक वस्तू आहे. ते विजयाचं प्रतिक आहे. एवढंच नाही तर अगदी विवाह करतांना नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरुन तिचा पत्नी म्हणून स्विकार करतो. असे करतांना स्री आपल्या घरी विजयोत्सव साजरा करते. कारण तिनं आपल्या सौंदर्यानं मोहीत करुन कुणालातरी आणलेलं असतं. पुर्वी जगात मातृसत्ताक कुटूंब पद्धती होती. ज्यात ...अजून वाचा

3

ऑपरेशन सिंदूर - भाग 3

३ रुकसार तिचं नाव होतं. नावाप्रमाणेच ती लाजवंत होती लहानपणी. तिला काही म्हटल्यास ती शरमत असे व घरात जावून मुसमुसून रडत असे. या तिच्या वागण्याबाबत तिचे आईवडील चिंतेत असायचे. त्यांना वाटायचं की ही अशीच मुसमुसून रडत बसली तर हिचं कसं होईल. आज ती वैमानिक बनली होती व ती केवळ वैमानिकच नाही तर विंग कमांडर बनली होती. रुकसार आज वैमानिक बनली होती. लहानपणची लाजीरवाणी, डरपोक रुकसार नव्हती आता ती. तिला भीती अजिबात वाटत नव्हती. ती विमान जेव्हा चालवायची. तेव्हा तिला अजिबात भीती वाटायची नाही. आकाशात दूर अंतरावर ती ...अजून वाचा

4

ऑपरेशन सिंदूर - भाग 4

४ ऑपरेशन सिंदूर झालं होतं. ज्यात बरीचशी पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे नष्ट गेली होती. जीवीतहानी झाली नव्हती. तसं पाहिल्यास ऑपरेशन सिंदूर हा उपक्रम यशस्वी झाला होता. ज्याचं श्रेय रुकसार व तिच्या चमूला गेलं होतं व रुकसार चर्चेत आली होती. ऑपरेशन सिंदूरच्या उपक्रमानं पाकिस्तान हादरुन गेलेला होता व तोही आता बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला होता. वास्तविक त्यानं पेटून उठायला नको होतं. त्याचं कारण होतं आतंकवाद. भारतानं पाकिस्तानात असलेली आतंकवाद्यांची रहिवाशी स्थळं नष्ट केली होती. पाकिस्तानला नष्ट केलं नव्हतं. ज्याला पाकिस्तान नाकारत होता. आतंकवाद्यांना लपविण्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान. त्यानं ...अजून वाचा

5

ऑपरेशन सिंदूर - भाग 5

५ युद्धजन्य परिस्थिती देशात निर्माण झाली होती. पाकिस्तान ड्रोनहल्ल्याचा मारा होता. त्यानं दोन दिवसात तब्बल तीनशे ते चारशे ड्रोनहल्ले केले होते. मात्र भारतानं ते ड्रोनहल्ले आपल्या स्वदेशी बनावटीच्या आकाश नावाच्या क्षेपणास्त्रानं अगदी मिनिटाच्या आतच परतावून लावले होते. ज्याची क्षमता होती, पंचवीस किलोमीटर. ते क्षेपणास्त्र ५.७८ मीटर लांब होतं. ते क्षेपणास्त्र ९६ प्रतिशत भारतीय बनावटीचं होतं. तशीच त्याच्यात एकाच वेळेस अनेक दिशांनी येणाऱ्या हवाई हमल्याला सामोरे जाण्याची क्षमता होती. आकाश क्षेपणास्त्र सन १९८३ ला बनविण्यात आलं होतं. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते भारतीय सैन्यात दाखल झालं नव्हतं. काही ...अजून वाचा

6

ऑपरेशन सिंदूर - भाग 6

६ रुकसार व सपना या दोन महिला की ज्यांनी सिंदूरमध्ये महत्वाची भुमिका साकारली होती. तरीही लोकं स्रियांना कमजोरच समजत होते. त्यांच्याबाबत भुमिका संभ्रमाचीच ठेवत होते. त्यामुळं सपनाला वाटत होतं की आज स्रिया जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेतांना दिसत आहेत. त्या अवकाशात जात आहेत. शिवाय त्यांचा आजच्या परिस्थितीबाबत विचार केल्यास आज स्रियांनी जमीन, पाणी व अवकाश, ही तिन्ही क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. आमच्या निमित्यांनं ऑपरेशन सिंदूरही केलेले आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी काही स्रियांची आजची परिस्थिती पाहता स्रियांबाबत आज नेहमीच संभ्रम वाटतो व वादाची स्थिती निर्माण होते. आज ...अजून वाचा

7

ऑपरेशन सिंदूर - भाग 7

७ ऑपरेशन सिंदूर झालं होतं. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं नष्ट गेली होती. सपना व रुकसार चर्चेत आली होती. तसंच रुकसारच्या चर्चेत आल्यानं अख्ख्या मुस्लीम बिरादरीला प्रोत्साहन मिळालं होतं की ते भारतवासी आहेत व ते भारतात राहात असल्यानं त्यांनी पाकिस्तानचं गुणगान करु नये. भारताला मदत करावी. भारतात राहणारा मुस्लीम समुदाय आज भारताचे गोडवे गात होता. परंतु पाकला ते बरोबर वाटत नव्हतं. पाकचे इरादे पाक नव्हते. त्यामुळंच तो भारताचा बदला घेण्यासाठी भारतावर गोलाबारी करीत होता. त्यातच त्याला काही देश हवाही देत होते. ते त्याला मिसाईल व ड्रोन पुरवून ...अजून वाचा

8

ऑपरेशन सिंदूर - भाग 8

८ रुकसारच्या वडिलानं कारगीलचं युद्ध लढलं होतं. त्यात त्यांना फार अनुभव आला शत्रुंशी लढता लढता तिच्या वडिलांना वीरमरण आलं होतं. त्याचा रागही तिच्या मनात होता. विचार होता की जर भारतीय चौक्या पाकिस्तानी लष्करानं घेतल्या नसत्या तर........ तर कदाचीत माझे वडीलही मृत्यू पावले नसते. हे शल्य तिला जाणवत होतं. तसाच पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांचाही तिला राग होताच. त्यांचं तिला परेशान करणं आठवतच होतं तिला. वाटत होतं की केव्हा केव्हा मी सैन्यात जाते व केव्हा केव्हा मला युद्धात संधी मिळते व केव्हा केव्हा मी माझ्या वडिलांच्या मृत्युचा बदला घेतेय. तिचा तो ...अजून वाचा

9

ऑपरेशन सिंदूर - भाग 9

९ रुकसार आज म्हातारी झाली होती. परंतु तिला आठवत होत्या त्या ऑपरेशन वेदना. ज्या वेदना कधीही न विसरणाऱ्या होत्या. रात्र बरीच झाली होती. रुकसारला झोप येत नव्हती. तशी ती अंथरुणावर पहुडली होती व झोप येत नसल्यानं ती सारखी कड फिरवीत होती. तिनं झोप घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु झोप येत नव्हती. तिच्या कानावर तो सारखा आवाज पडत होता. तो विमानाचा आवाज आणि तो क्षेपणास्त्राचा आवाज. त्या आवाजानं हादरलेला आसमंत तिच्यासमोर प्रत्यक्षात उभा होता. अशातच रुकसारला आठवला तो ऑपरेशन सिंदूरचा पराक्रम. जिनं एक मुस्लीम असूनही खरी भारतीय ...अजून वाचा

10

ऑपरेशन सिंदूर - भाग 10 (अंतिम भाग)

१० भारत सन १९४७ ला स्वतंत्र्य झाला. हे सर्वांनाच माहित त्यावेळेस इंग्रजांनी या देशाला कंगाल बनवलं होतं. आर्थिक समृद्धी नव्हतीच देशात. अशावेळेस भारतानं कशाचीही कुरकूर न करता केवळ संयम राखून आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. ज्यातून काही इमानदार नेत्यांनी स्वतःची पोळी न भाजता भारताचा विकास केला. ते स्वतः बसने प्रवास करीत. कोणत्याही प्रकारचं खाजगी वाहन न वापरता. आजचे नेते असे नाहीत की जे बसने प्रवास करतील. आजचे लहानमोठे नेतेही विमानानंच प्रवास करतात. एवढा देशातील जनतेला लुटून देशातील नेते पैसे कमवितात. परंतु त्यातही काही इमानदार नेते आहेत की त्यांच्या भरवशावर भारत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय