सवत.. - 1

(33)
  • 28.6k
  • 1
  • 15.6k

ह्या कथेच्या पहिल्या अध्याय अर्थात, " अपूर्ण " मध्ये आपण पाहिलं की हरी कसं त्याची चूक सुधारावण्यासाठी व संध्याला मुक्ती मिळावी ह्या साठी तो संध्या ला स्वतः घरी घेऊन येतो, संध्या च्या हरिवर खूप प्रेम आहे, पण संध्या जीवित नसताना फक्त एक अतृप्त आत्मा आहे..... जर आपण " अपूर्ण " ही कथा वाचली नसेल, तर आधी ती कथा वाचून मग ही कथा वाचा, जेच्याने तुम्हाला ह्या कथेचा व त्याचे पुढचे भागाचे आनंद घेता येईल.... आता पुढे.... हरी संध्या ला घरी घेऊन आला.... सकाळ झाली ,हरी झोपलेला.... "हरी उठ अजून किती झोपणार आहेस, सकाळ झाली"..... ईशा "उममम झोपूदेना... तू का एवढं