ऐक अधुरी प्रेम कहाणी ....भाग २

  • 3.7k
  • 1.6k

अंजली चे वडिलांना राहुल ला बोलतात मी माज्या मुलीच लग्न तुझ्याशी लाऊन दील याला ३ते ४महिने होतात .अंजली तेंचि घरच्यांना सोबत होती आणी राहुल त्याच्या घरी राहत होता . त्यान एकमेकांन शिवाय दिवस कड्णे कठीण होते .प्रत्येक रीलेशन शिप मध्ये थोडी मिस अंडर स्टँडिंग असते .राहुल आणी अंजली च्या रीलेशन शिप मध्ये पण थोडी मिस अंडर स्टँडिंग होती त्यावरून त्यांचा छोटासा वाद पण होतो . त्यानंतर अंजली व राहुल चा २ ते ३ दिवस काहीच कॉंटेक्ट जाला नाही.शेवट राहुल ला अंजली शेवय करामत नव्हते .तो खूप विचार करतो