राणूबाईचे मृत्युपत्र

  • 6.4k
  • 1.6k

* राणुबाईचे मृत्यू पत्र * -------------------------------- ० मच्छिंद्र माळी औरंगाबाद रात्री बराच वेळ झाला होता. संगमनेर जाणारी शेवटची बस वैजापुर स्थानकावरुन वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही. तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी संगमनेर