रेशमी नाते - 15

(45)
  • 31.2k
  • 20.4k

विराटला कामामुळे दोन दिवस पिहुशी बोलताच आलं नाही...इतके दिवस पिहुच्या टेंशनमध्ये कामामरलक्षं लागत नव्हतं जस तिच्याशी बोलुन आलां तेव्हा त्याच मन शांत होऊन कामाकडे वळलं...आणि पिहु कधी फोन करणार त्याला? ते ही माहित होतं .रात्री यायला उशीर होत होता..पिहु पण झोपली असेल म्हणुन तो करत नव्हता. इकडे पिहुला राग येत होता..एक दिवस नाटकं केली ...परत त्या नंतर फोन सुध्दा केला नाही.काय ‌‌खर काय खोट काही कळतच नाही... पण़ हे ही तिला कळत होते...त्याच्या वर खुप जबाबदारया आहेत..तिने स्वत: बघितलं होते.... आई,...नमनचा कॉल आला होता दोन दिवसाने येणार आहे..विराट बोलतो. रोहिणी ,सूमन विराट कडे बघतात. कस काय,तो दोन महिन्याने येणार होता