अधुरी प्रेम कहाणी

  • 6.2k
  • 2.3k

एक अधुरी प्रेम कहाणी. नशीबात जे भेटत नाही त्याचा साठी त्याचा माघे तो वळतो , पण जगणे तर सोतालाच आहे त्या वक्ती शिवाय सुरेश आणि कल्याणी, त्यांचे लग्न जुळलंय होत, ते दोघे हि त्यांचा लग्न साठी खूप उत्सुकत होते, कारण कुनखुच्या १० दिवस नंतर रच त्यांचे लग्न होते. त्या दोघे ने एक दुसरल्या पसंद केले होते, जराही त्यांची लग्न अरंगे म्यारेज ठरली होती. त्याने लग्न आधी खूप गोष्टी केली आणि मग तो दिवस आला ज्या दिवसा पासून ते एक दुसऱ्या चे झाले. मग काय ती आली सुरेश च्या घरी त्याच्या घर ची सून होऊन. त्यांचे वेव्हाहिक जेवणाची सुरुवात झाली. खूप