सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी जंगलातून एखाद्या स्वापदाची चित्कारी एकू येत असे.दोन्ही बाजूला किर्र झाडी होती, वाटेवर पालापाचोळा , कट्या-कूट्या साचल्या होत्या ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता.चंद्राचा अंधूकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता, तस्यात सखारामला रात्री चालण्याची सवय होती.उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे .ह्या कारणाने तो चालला होता . त्याला आपल्या कामामूळे लवकर निघता आले नाही , पण जाणे भाग होते म्हणून त्याला टाळताही आले नाही.त्याची एकुलती एक मुलगी सुंदरा हिला पहीले मुल झाले होते व त्यातल्यात्यात रामनवमीची जत्रा भरणार
Full Novel
श्रापीत गाव.... - भाग 1
सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी एखाद्या स्वापदाची चित्कारी एकू येत असे.दोन्ही बाजूला किर्र झाडी होती, वाटेवर पालापाचोळा , कट्या-कूट्या साचल्या होत्या ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता.चंद्राचा अंधूकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता, तस्यात सखारामला रात्री चालण्याची सवय होती.उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे .ह्या कारणाने तो चालला होता . त्याला आपल्या कामामूळे लवकर निघता आले ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 2
आता वाचनेच शक्य नव्हते कारण समोरच अंशी नव्वद च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रते उभी होती .त्यातील दोघांकडे सखाराम चे गेले , त्यांच्यात हळुहळू बदल घडू लागले . त्यांच्या शरीरावरील रक्त नाहीसे झाले , धडावरती मान सुध्दा प्रगटली . सखारामच्या समोरच एक देखणा तरुण व एक सुंदर तरुणी उभे ठाकले . सखाराम चे लक्ष त्याच्यावरच खिळले होते. त्या तरुणाचा वेस एखाद्या ब्राम्हनासारखा होता ,नव्हे तर तो एक ब्राम्हणच होता . डोक्याची टक्कल आणि मध्येच एक लांब शेंडी होती,त्याचा रेखीव चेहरा नी गळ्यात व बाहू वरती रुद्राक्षाच्या माळा होत्या.तो देखणा तरुण ब्राम्हण , घाबरलेल्या सखाराम ला म्हणाला ," घाबरू नकोस ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 3
नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया माणसे व लहान मुलांचा तो देऊ लागला.श्वेतकमल कडे श्रिमंती आली , धनदौलत आली , त्याला आपल्यात शैतानी शक्तींचे अस्तित्व जानवू लागले. श्वेतकमल त्या शक्तींचा उपयोग माणसांचा बळी देण्यासाठी करू लागला. कोणत्याही माणसाला तो त्याला हवे तसे संमोहीत करू लागला व त्याच्या जाळ्यात अडकलेल्या माणसांचा तो बळी देऊ लागला.एकामागून एक असे असे गावातील बाया माणसे व मुले बेपत्ता होऊ लागली. गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. लोक रात्री अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावू लागली. दिवसाही एकट्या दुकट्याने फिरण्याससुध्दा घाबरू लागले .गावातील शांती भंग झाली ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 4
कमलाकरने आपले जड पडलेले डोळे कसेबसे उघडले . डोळ्यांसमोर अजूनही अंधारी होती. त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण शरीर जड पडले होते. हवेत एक प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. अचानक कोणाचा तरी आवाज आला. कमलाकरने आपले डोळे तिकडे फिरवले तोच त्याला त्याचे आई-वडील बसलेले दिसले जे जोर जोरात मंत्र उच्चार करत होते. कमलाकरने संपूर्ण खोलीत नजर फिरवली तो हादरलाच.त्याच्या डोळ्यातून अश्रु ओंघळू लागले, तो रडक्या सुरात म्हणाला ," बाबा! हे सर्व काय आहे ? आपण असे कसे करू शकता ?" श्वेतकमलने खाडकन आपले डोळे उघडले. तो जागचा उठला व समोरच पडलेला एक रक्ताळलेला खंडग उचलला. ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 5
सोबत आणलेले तेल त्यांनी घराच्या चौहोबाजूला शिंपडले. दुसऱ्यांनी मशालीने त्या घराला आग लावली , बघता बघता घर आगीच्या लोंढ्यात लागले.अचानक घराचे दार उघडले गेले. दारात श्वेतकमल व त्याची बायको कमळा उभी होती . गावकरी आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे बघत होते . श्वेतकमल पायऱ्या उतरून खाली आला. त्याने एक नजर आपल्या पेटत असलेल्या घरावर टाकली व परत ती गावकऱ्यांवर रोखली ."तुम्हाला काय वाटते , तुम्ही मला सहजरीत्या मारू शकता , नाही... तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही", श्वेतकमल ओरडतच सर्व गावकऱ्याना म्हणाला. श्वेकमलने आपले डोळे बंद केले आणि तो काही मंत्र उच्चारू लागला , त्याचबरोबर वातावरणात ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 6 (अंतिम भाग)
कमलाकर," त्याचे प्रण आज पुर्ण होणार , तू शंभरावा आहेस . सखाराम तो शैतान पुन्हा नव्या ताकतनीसी ( ताकदीने) होणार व ह्या पृथ्वीतलावर हाहाकार माजवणार . तुला आम्ही वेळीच सावध केले आहे , तू लवकरात लवकर इथून पळ , थोड्याच वेळात तो इथे येईल ."असे म्हणत तो कमलाकरचा आत्मा नाहीसा झाला , त्याच बरोबर सर्व आत्मे नाहीसे झाले . ते सर्व मिळून त्या श्वेतकमलच्या शैतानी शक्तींचा सामना करू शकत नव्हते , बहुतेक त्यांना पुढील संकटाची चाहूल लागली असावी . ते सर्व आत्मे क्षणात तिथून नाहीसे झाले . सखारामच्या हातापायाला कंप सुटला होता . श्वेतकमलची हकीकत ...अजून वाचा