Rakt Pishachchh book and story is written by jay zom in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Rakt Pishachchh is also popular in भयपट गोष्टी in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
रक्त पिशाच्छ - कादंबरी
jay zom
द्वारा
मराठी भयपट गोष्टी
सन 1900राहाझगड ..(काल्पनिक,घटना..आणि.. नाव)=========राहाझगड एक तीनशे -साडेतीनशे लोकवस्ती असलेला गाव आहे. गावातील लोकांची घर मातीपासुन बनलेली आहेत. गावात बाहेरुन येणा-यांसाठी आणि गावातुन बाहेर जाणा-यां करीता एकमेव साधन मातीपासुन बनलेला रस्ता आहे . जो की पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात रुपांतरीत होतो. मग गावात येणा-यांसाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असतो, तो म्हंणजे नदीवाटे होडीतुन जाण्याचा.राहाझगड गावात आणणारा हा मातीचा रस्ता सरळ मार्गी आहे.आणी त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला राहाझगडच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर आहेत. हा सरळमार्गी जाणारा रस्ता गावातल्या घरांना मागे सोडत थेट पुढे निघून जातो, आणि पुढे निघुन जाणारा हा
टे.......... सन 1900राहाझगड ..(काल्पनिक,घटना..आणि.. नाव) राहाझगड एक तीनशे -साडेतीनशे लोकवस्ती असलेला गाव आहे. गावातील लोकांची घर मातीपासुन बनलेली आहेत. गावात बाहेरुन येणा-यांसाठी आणि गावातुन बाहेर जाणा-यां करीता एकमेव साधन मातीपासुन बनलेला ...अजून वाचाआहे . जो की पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात रुपांतरीत होतो. मग गावात येणा-यांसाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असतो, तो म्हंणजे नदीवाटे होडीतुन जाण्याचा.राहाझगड गावात आणणारा हा मातीचा रस्ता सरळ मार्गी आहे.आणी त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला राहाझगडच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर आहेत. हा सरळमार्गी जाणारा रस्ता गावातल्या घरांना मागे सोडत थेट पुढे निघून जातो, आणि पुढे निघुन जाणारा हा
भाग 2 अंधार पडताच राहाझगड गावातले रहिवासी आप-आपल्या मुला-बायकोंन समवेत आप-आप्ल्या घरांची दार खिडक्या लावून घरात मरणाच्या भीतीने दडुन बसलेले.गावातल्या प्रत्येक मातीच्या बंद घराबाहेर, दरवाज्या बाजुला भिंतीवर एक तांबड्या रंगाचा कंदील पाहारा देत जळत होता. आठवड्याभरा अगोदरच गावात काही ...अजून वाचापसरल्या होत्या.की रहाझगडच्या वेशीवर काहीबाही विचीत्र -आकार दिसत आहेत. विप्रित प्रकार घडत आहेत.परंतु गावक-यांनी ह्या काहीबाही थोड्याफार अफवात्मक गोष्टींवर जास्त काही लक्ष दिल नव्हत. मानवाला जो पर्यंत पायाला ठेच लागत नाही, तो पर्यंत तो वर पाहूनच चालणार. तसंच काहीस ह्या राहाझगड वासियांसमवेत घडल होत.दोन दिवसांन अगोदर किश्या-शिरप्या, नामक राहाझगड गावच्या वेशीवर सुरक्षेसाठी
लेखक :जयेश झोमटे( जेय)ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर ...अजून वाचावाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे, गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही... . ॥ ड्रेक्युलाऽऽऽऽ ॥ भाग 3 वर आकाशातुन काळ्या ढगांमधुन पाण्याचा मारा सुरु होता.टप-टप आवाज करत थेंब घोडागाडीच्या मागच्या डब्ब्या वर आदळत होते.जैक आणि रीना दोघांचही रोमान्स त्या मशालीच्या तांबड्या उजेडातसुरु झाला होता.तो मशालीचा तांबडा प्रकाश रिनाच्या पांढरट त्वचेच्या पुर्णत शरीरावर
18 भाग 4 आकाशात काळ्या ढगांमधुन चमकणा-या विजांचा कल्लोळ ,आणी पावसाचा रौद्र अवतार आता शांत झालेला. हो तस म्हणायला एक दोन विजा चमकत होत्या परंतु त्यांचा लक्ख प्रकाशाशिवाय आवाज होत नव्हता. पाऊस पडून गेल्याने खालची जमिन पाय घसरले जातील ...अजून वाचाचिखलात रुपांतरीत झालेली. पाऊस जाताच वातावरणात पुन्हा धुक व गारठा पसरलेला.झाडांच्या वरच्या शेंड़यांवर एक जागी थांबलेल दिसुन येत होत. काहीक्षणापुर्वी पावसाच्या आवाजाने न ऐकून येणारी रातकिड्यांची किरकिर पुन्हा सक्रिय झालेली. वयगुच्या शरीरातल्या रक्ताचा एक नी एक थेंब शोषून घेतल्यानंयर त्या सैतानाने त्याच निष्प्राण देह अंधारात भिरकावुन दिल.नी त्याचक्षणी
रक्तपिपासु मृत्युचा थरात . ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथेवाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर ...अजून वाचावाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे, गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही. भाग 5 त्या सैतानाच पृथ्वीवर आगमन होत-होतं म्हणुनच काय तो त्यावेळेस निसर्गाने अक्षरक्ष रौद्र अवतार धारन केलेल.जणु कोणितरी निसर्गाचे ते धोक्याचे लक्षण ओळखेल आणि त्या सैतानाशी दोन हात करायला पुढे सरसावेल, त्याला थांबवेल त्याचा नायनाट करेल.पण झाल वेगळ्ंच, कालोखाच्या मितीवर राज करणारा तो सैतान ह्या