रघुनाथ मास्तर.. एक भयानक अनुभव

  • 18.4k
  • 6.6k

रमेश मुंबई वरून गावी आला होता , तो जवळपास पंधरा वर्षानंतर परत आला होता , पण आज त्याला शेताच्या खरेदीसाठी गावी यावे लागले होते ........ गाव फार बदलले होते , गावची नदी , गावातील घरे , टेकड्या पार बदलल्या होत्या ........... गावात त्याचे बालपण गेले होते , पण नोकरी साठी त्याला फॅमिली सहित मुंबईला जावे लागले ...... त्याची अजूनही गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती ..... काकांच्या घरी तो मुक्कामी राहिला ...... वाटले की गावात एखादं एकर शेती असावी , जेणेकरून गावी येणे जाणे राहील ....... म्हणून त्याने गावाकडे