आज मी लिहिणार आहे ते समाजातील अनेक लोकांना माहीत असेल किंवा नसेल . लिहिलेला आहे ते अगदी खरं आहे म्हणून प्रत्येकाने शांत मन ठेवून वाचावं आणि मला प्रतिक्रिया सांगावे काय शंका असेल तर माझा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय नक्कीच मला अवश्य सुचवा आणि त्याबद्दल बोला माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 86 68 68 15 47. नाचू कीर्तनाच्या रंगी एक रंग होऊ जगी असं म्हणत ज्यांनी वारकरी धर्म पंजाब मध्ये प्रत्येक प्रांतात प्रांतांमध्ये पेरला संत श्रेष्ठ नामदेव महाराज राजे तुमचा सावली न सूर्य सुद्धा झाकला असता पाहून पराक्रम तुमचा मुजरा करण्यासाठी चंद्रही वाकला असता आमच्या डोळ्या पुढे तुमच्या स्वागताच्या कथा रंगविल्या गेल्या ज्याने

Full Novel

1

छत्रपती संभाजी महाराज - 1

आज मी लिहिणार आहे ते समाजातील अनेक लोकांना माहीत असेल किंवा नसेल . लिहिलेला आहे ते अगदी खरं आहे प्रत्येकाने शांत मन ठेवून वाचावं आणि मला प्रतिक्रिया सांगावे काय शंका असेल तर माझा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय नक्कीच मला अवश्य सुचवा आणि त्याबद्दल बोला माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 86 68 68 15 47. नाचू कीर्तनाच्या रंगी एक रंग होऊ जगी असं म्हणत ज्यांनी वारकरी धर्म पंजाब मध्ये प्रत्येक प्रांतात प्रांतांमध्ये पेरला संत श्रेष्ठ नामदेव महाराज राजे तुमचा सावली न सूर्य सुद्धा झाकला असता पाहून पराक्रम तुमचा मुजरा करण्यासाठी चंद्रही वाकला असता आमच्या डोळ्या पुढे तुमच्या स्वागताच्या कथा रंगविल्या गेल्या ज्याने ...अजून वाचा

2

छत्रपती संभाजी महाराज - 2

नमस्कार वाचक मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आता कुठे आवश्यक खोपडीत शिक्षणाचा कोंबडा आरवला आहे , म्हणून आता लिहू लागलो वाचू लागलो इतिहास समजून घेऊ लागलो . ज्या वेळी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला त्यावेळेस आमच्या लक्षात येतं संभाजी राजांचे चरित्र बिघडवलं आहे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यामुळे दुसर्‍या भागामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावरती मी प्रकाश टाकण्याचे काम करतोय आशा आहे की तुम्हाला ते आवडेल , आणि खरा छत्रपती संभाजी राजा तुम्हाला कळेल हीच अपेक्षा होती मी लिहिण्यास सुरुवात केली आहे छत्रपती संभाजी महाराज भाग दुसरा (०२) शिक्षण आणि संस्कार:- एखादा राजपुत्राला आवश्यक असणारे आणि ...अजून वाचा

3

छत्रपती संभाजी महाराज - 3

?छत्रपती संभाजी महाराज ( भाग 3)?छत्रपती संभाजी महाराज नावाचे एक वादळ भारताच्या इतिहासामध्ये सतराव्या शतकात जन्माला आले. ह्या वादळाने प्रसंग नेहमी साठी गाडले, सामान्यासाठी न्याय दिला शेतकऱ्यांना आधार दिला, युवकांना राष्ट्र प्रेरणा दिली, त्यांना दिशा दिली समाजाला भान दिले रयतेला विश्वास दिला ,शत्रूला पराभूत दिला, राज्यकर्त्यांना उत्तम संदेश दिला छत्रपती संभाजी महाराज केवळ शुर शाशक आणि प्रकाशक महायोद्धा नव्हते तर उत्तम लेखक- कवी- नाटककार- कलाकार -साहित्य -भाष्यकार चेतक असे भाष्य बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यामुळे विविध भाषिक साहित्यिक- कलाकार -शाहीर कादंबरीकार - संशोधक -वैज्ञानिक राजकारणी- समाजसेवक -शेतकरी युवा नेता --योद्धे - संघटक या सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती संभाजी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय