farmhouse book and story is written by Shubham S Rokade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. farmhouse is also popular in भयपट गोष्टी in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
फार्महाउस - कादंबरी
Shubham S Rokade
द्वारा
मराठी भयपट गोष्टी
फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा 】¢ गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .¢ तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे , अंजलीचे भूत वाचवते .....इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा . त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती " तू इथे काय
फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा ...अजून वाचागावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .¢ तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे , अंजलीचे भूत वाचवते .....इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा .त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती " तू इथे काय
फार्महाउस भाग1 वाचला नसेल तर प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा .... भाग 1 सारांश 【 बेटावरून गण्याला पोलिसांनी उचलले व तुरुंगात टाकले . बप्पांनी गण्याला सोडवून आणले व तो सत्याचा शिपाई किंवा शिलेदार झाल्याचे सांगितले . पण ...अजून वाचाते पटले नाही त्यामुळे तो गावाकडे जाऊन आला . तेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली कारण गावात त्याला कोणीही ओळखत नव्हते . बेशुद्धावस्थेत अंजलीने गण्याला एक घर दाखवलं . तेच फार्महाउस होतं पण जेव्हा गणेश शुद्धीवर आला त्याच्या हातात एक शिंपला होता ....... 】 पुढे चालू त्या शिंपल्याचा लिबलिबीत स्पर्श त्याला तेव्हाच जाणवला . प्रतिक्षिप्त क्रिये मुळे त्याने तो शिंपला जोरात
अंजली पुढे जात होती . गण्या मागे . आता एक कॉलनी नजरेत पडत होती. कॉलनीत सारी घरे एक सारखीच दिसत होती . रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या . ...अजून वाचाएकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर उजेड तेवत होता . त्या उजेडाकडे बोट करत अंजली म्हणाली त्याच घरात जिथे उजेड दिसतोय ना तिथल्या एका माणसाला वाचवून बाहेर आणायचं आहे पण मीच का...? आणि कोण आहे तिथे .... कारण तुझीच निवड झाली आहे आणि तिथल्या माणसा वरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे ..... हे ऐकून गण्या त्या घराकडे पळतच निघाला ..... घराचं दार उघडंच होतं .
तो दचकून जागा झाला . तो बेडवरतीच होता . तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता , जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . ...अजून वाचापायावरती कोणीतरी धारदार वस्तू ने ओरखडे ओढले होते . त्यामुळे रक्तस्राव होत होता . बप्पांनी पटकन ते रक्त पुसून घेऊन त्याला अँटीसेप्टिक लावले . " कुठे गेलता ..... " मला माहिती आहे तो बंगला , ती वाट ... " मग चल लवकर , नाहीतर उशीर होईल .... " पण मग मी इथे आलोच कसा ....? " म्हणूनच म्हणलं तू शिपाई
एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो . पण उलट त्याच कागदाच्या तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते . त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने ...अजून वाचातर तोच कागदाचा तुकडा हवेतही उडू शकतो . त्याचप्रमाणे परिस्थिती व अनुभव मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या व स्वभावाच्या अशा प्रकारे घडी घालतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तो त्याविरुद्ध लढतो . अनुभव मनुष्याला बनवतात , उभा करतात आणि जगवतात . आतापर्यंत गण्याने ही बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या . त्या अनुभवावरून तो बरेच काही शिकलाही होता . त्यामुळे यावेळी तुरुंगात गेल्यावर