संघर्षमय ती ची धडपड - कादंबरी
Khushi Dhoke..️️️
द्वारा
मराठी कादंबरी भाग
सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग....."
शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल....."
राम शिवाजीचा मित्र........ तो ...अजून वाचारिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो....
राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?"
सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग.....������" शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल.....��" राम शिवाजीचा मित्र........ ...अजून वाचाएक रिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो....���� राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?�����" शिवाजी : "अरे.... तुझ्या वहिनीच्या पोटात दुखतंय तुझी मदत झाली असती तर....� तिला घेऊन आताच निघाव लागतंय बघ... खूप रडतेय यार
ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहचतात...... शिवाजी काउंटरवर फिस जमा करतो...... नंतर दोघेही ऑपरेशन थिएटरकडे वळतात.... जिथे सवितावर उपचार सुरू असतात...... शिवाजी खूप काळजीत असतो..... राम त्याला धीर देतो..... राम : "काळजी नको करुस रे..... सगळं ठीक होईल बघ....�... हे ...अजून वाचावाचव वहिनी आणि बाळाला.....��" काही वेळ असाच जातो..... नर्स आत - बाहेर, येत - जात असतात..... शिवाजी विचारायचा प्रयत्न करतो... पण, सगळे त्यांच्या कामात असल्याने, कुणी काहीच सांगत नाहीत..... वेळ जाता - जाता तब्बल चार तास होत आलेले असतात.... हे चार तास शिवाजीला चार वर्षासारखे भासतात..... होणारच ना राव.... आपली बायको ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यावर कुठला नवरा शांत बसतो....!
काहीच दिवसांनी हॉस्पिटल मधून परी घरी येणार असते.....� तिच्या बारश्याची तयारी जोरात सुरू असते.....���� यशवंत तर वेडाच होऊन जातो... सगळी अरेंजमेंट तोच करतो..... जिकडे - तिकडे बलून्स....... आणि काय - काय ते सगळच....�� सगळी पाहुणे मंडळी जमते..... ...अजून वाचामामा, आजी अजून परीचे बाकीचे नातेवाईक.... परीचा नामकरण सोहळा पार पडतो...... जो - तो आज खुश असतो..... आपल्या कथेतील नायिकेचे नाव शितल ठेवण्यात येते...... आजीची लाडकी असते ती जास्त..... आजी तिला आपल्या कुशीत घेते..... आजी : "अग माझं छोटू पिल्लू....... ओ.... ओ.... ओ.... मामाच्या गावाला येणार..... लवकरच..... आम्ही वाट बघतोय..... काय जावई बापू घेऊन जाऊ ना तुमच्या
सगळे छान सुखी - समाधानी आयुष्य घालवत असतात...... असेच काही दिवस जातात..... परी चांगलीच रमली असते...... सहा महिने उलटले असतात..... सहज एकदा, शिवाजी आणि सविता बाहेर जाण्याचा प्लॅन करतात..... कुठेतरी फिरून येण्याचा तो प्लॅन असतो..... यशवंतला काही काम असल्याने ...अजून वाचाआणि तो घरीच थांबणार असतात...... शिवाजी आणि सविताला प्रायव्हसी म्हणून, परीला अवंतीकडे सोडून ते जाणार असतात..... तसही ते जाऊन रात्री घरी परतणार असतात...... जायची तयारी पूर्ण झालेली असते...... त्यांना बाहेर यशवंत ड्रायव्हरला सांगून सोडणार असतो..... त्यामुळे, काहीच चिंता नसते..... गाडी बाहेर उभी असते..... यशवंत : "शिवा तू वहिनीची काळजी घे इकडे आम्ही आहोच परीला सांभाळायला...... मी क्लाएंट ना
दुसऱ्या दिवशी यशवंत आणि अवंतीचा दाहसंस्कार करण्यात येतो...... त्या वेळी तिथे यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याच्यासोबत वकील उभे असतात...... सगळा विधी पूर्ण पार पाडून, जो - तो आपापल्या घरी निघून जातो...... शिवाजी, सविता, यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याचा वकील ...अजून वाचाहॉलमध्ये बसले असतात..... रघुनाथ : "पटकन काय ते बोल लॉयर माझ्याकडे वेळ नाही..... अनोळखी लोकांसोबत बसायला.....�" ठोंबरे : "हो सर ह्या काही प्रोसेस आहे त्या पूर्ण केल्या म्हणजे, आपल्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी झालीच म्हणून समजा......" शिवाजी : "...������" रघुनाथ : "असा काय बघतोस...... ही प्रॉपर्टी माझीच आहे ना..... मग?? आणि आता तर तो ही
काही दिवस असेच निघून जातात..... आपल्या परीची पाठवणी मामाच्या गावी होणार असते...... शिवाजी जड मनाने तिला मामाकडे सोडून येतो..... आपली परी आता तिकडेच तिचे शिक्षण पूर्ण करणार असते...... असेच दिवस जात असतात..... काही दिवस परीचे आयुष्य एकदम मस्त ...अजून वाचाजाते...... शीतल म्हणजेच आपली परी आता चांगलीच मोठी झालेली असते..... मावशीचे लग्न झाल्याने, घरच्या कामाची जबाबदारी तिच्यावर येते..... ती स्वतःचे शिक्षण आणि घरातील कामांची धुरा उत्तमरित्या पार पाडत असताच, तिच्या बाबतीत एक प्रसंग घडतो..... ज्याने तिच्या बालमनावर खोलवर परिणाम होतो..... तो प्रसंग ती पाचवीत असता घडतो..... त्यामुळे तिच्या नाजुक मनावर त्याचा आणखीच खोल परिणाम होतो..... तिची लाडकी आजी
आज शाळेतील ग्यादरींग....�����.. सगळे जमतात..... खेळ सुरू झालेले असतात.... आपली शीतल कबड्डीमध्ये उस्ताद���️� असते....�☝️ कबड्डीच्या टीममध्ये साक्षी सुद्धा असतेच.....� आता ती शांत राहून शीतलला खेळू देईल तरच नवल...�.... चला तर मग बघुया काय आग लावते ती....��� सगळे खेळाडू मैदानावर ...अजून वाचाहोतात...... कबड्डी जोरात रंगते..... शीतल ही कबड्डीपटू असल्याने जिकडे - तिकडे..... "शीतल - शीतल....��������" असाच आवाज ऐकू येतो...... त्यामुळे साक्षी आणखीच चिडते..... आणि विरोधी टीमची लीडर साक्षीची चांगली मैत्रीण असल्याने..(साक्षीची मैत्रीण विरोधी टीमची असणे अपेक्षित)... साक्षी मैत्रिणीला सांगून, शीतलला बाहेर ढकलून देण्याचा इशारा करते....�� शितलचा डाव येतो..... ती जाते..... शीतल : "कबड्डी..... कबड्डी..... कब्डी..... कब्डी...... कब्डी........कब्डी..... कबड्डी.....�"
शीतल आता बऱ्यापैकी सावरली होती..... आता महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तिची धडपड सुरू होती.... परिस्थिती बेताची होतीच.... कारण, आई - बाबांचां कॅफे होता........ नाही म्हटल तरी समाज, "ती" च्या घरच्यांना "ती" च्याबाबत प्रतिकूल विचार करण्यास भाग पडतोच.... नाही का! तर ...अजून वाचापरिस्थिती काही वेगळी नव्हतीच......� शितलसाठी लग्नाचे स्थळ आणायला नातेवाईकांनी सुरुवात केली...... हे बर असतं यांचं..��.... कुणाची मुलगी वयात आली का? हे शोधायला नातेवाईक स्वतः चे calculator घेऊनच बसले असतात..... मूर्ख माणसं......�� अरे तिला शिक्षण घेऊ द्या,, काही करू द्या..... पण, नाही..... चालले तुमची मुलगी आता काय करते..... ? अरे तुम्हाला काय घेणं त्याच..... आधी आपल्या घरचं बघावं..... पण,
आता मात्र सुनील, शीतल सोबत नॉर्मली बोलतो...... असेच दिवस जात असतात...... शीतल, रोज तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जाते...... Obviously लोकल (मुंबईची जान)..... तर, ती जिथून रोज गाडीत बसते, तिथे काही मुलं त्यांनाच बघत असल्याचे तिला जाणवतात..... पण, ती काही बोलत ...अजून वाचाअसेच काही दिवस जातात....... एकदा शितलची मैत्रीण कॉलेजला येणार नसते.... म्हणून, शीतल एकटीच कल्याण स्टेशनवर गाडीचा वेट करत थांबते...... तेवढ्यात त्याच मुलांमधील एक मुलगा तिच्या समोर येऊन थांबतो..... आणि चक्क तिला प्रपोज करतो....... ती काहीही विचार न करता त्याच्या कानाखाली एक वाजवते..... सगळ्या लोकांना आवाज गेल्याने सगळे त्यांना घेरा करून गर्दी करतात...... शीतल : "काय रे...... तुझा फालतूपणा.... यूट्यूब
लग्न काहीच दिवसांवर आल्याने घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती..... शीतल मात्र निराश असते.... कारण, आता इथून पुढची लाईफ तिची स्वतःची नसेल या भितीत आणि पुढे काय वाढून ठेवलंय या चिंतेत ती स्वतःला, परिस्थितीसमोर हतबल मानत असते......���� काहीच ...अजून वाचालग्न होतं..... लग्न करून ती सासरी येते..... सगळी कामं करून तिला वेळच उरत नसल्याने आता हेच माझं आयुष्य अस ती मानते..... स्वतःचं जे स्वप्न होतं ते क्षणात विसरून, ती आता फक्त आपल्या घर - संसारात रमणार असते...... तिचा नवरा ही कधी - कधीच कामावर जातो..... शीतलला जाणीवपूर्वक फसवल गेलं असतं..... यानंतर अशी एक घटना घडते की, ज्याने तिच्या आयुष्याचे