premi books and stories free download online pdf in Marathi

प्रेमी .....

आजच्या कथेच्या नावावरून कळे असेल की ही कथा दोनी प्रेमी ची एक सुंदर कथा आहे .आपल्या या कथेचा प्रीयकर च नाव आहे अविनाश आणी प्रीयसी जान्हवी . आविनश आणी जान्हवी च ऐक्म्कण्वर खूप प्रेम आहे .एव्ड की ते एकमेकांच्या शिवाय जगू शकत नाहीत .अविनाश आणी जान्हवी ला लग्न करायच असत पण त्यांची कास्ट वेगळी असते .आता पुढे काय होत याच्या प्रेमच पहूयात . आपण घरच्यांना विचारून लग्न नाही करू शकत का ? जान्हवी आविनश ला विचारते . अस जर शक्य असत तर आपण नसत केल का पळून जायचा विचार तरी केला असता का ? आपण माज्या घरी समजल तर माज्या घराचे मज लग्न एका माज्या कास्ट च्या मुलीशी लग्न लाऊन देतील . जान्हवी अविनाश ला बोलते ठीक आहे मी घरातून काही पैसे घेऊन येते आणी कॉलेज ला चाले म्हणून सांगते .पण घाई होत नाही ना .आपल्या एका चुकी मुळे घाई होते आणी ती कोणती ते तुला माहीत आहे .......अस बोलून अविनाश जान्हवी ला मीठ मधे घेतो . जान्हवी बोलते पळून जायच कस पण अविनाश गावातले लोक पाहतील पाहील तर आपल्याला जाऊनच देणार नाही .........अविनाश आणी जान्हवी थोडे से विचारात पडतात थोडासा विचार करून अविनाश बोलतो तुज बरोबरच आहे आपण ना एक काम करु यात माज्या मैत्र च्या घरी वसई मधे भेटू तो करेल आपल्या ला मदत मी त्याला तस फोन करून सांगतो . आणी अविनाश आणी जान्हवी एकमेकांचा गोड निरोप घेतात आणी आपआपल्या घरी निघून जातात . ठरल्या प्रमाणे जान्हवी सकाळी लवकर उठते आवरून नेहमी प्रमाणे कौलेज ला जायला निघते .जान्हवी ची आई तीला नेहमी प्रमाणे डब्बा बनून देते .जान्हवी घराच्या बाहेर पडते ठरल्या प्रमाणे वसई च्या बस मधे चडते .ठरल्या प्रमाणे अविनाश मागच्या बस ने येणार असतो जान्हवी टेक्किट कडून कानात कोड घालून गाणी ऐकत असते . जान्हवी रातभर जोप्ली नसते .जोपच येत नाही तीला रातभर म्हणून जान्हवी ला जोप लागते . बस घाट संपून एका हॉटेल जवळ जेवायला थांबते . जान्हवी ला जाग येते .ती आजूबाजूच्या लौण्कण्ल विचारते की बस कोठे आले व का थांबली आहे . तेव्हा जान्हवी ला कळते की बस जेवण साठी थांबली आहे जान्हवी आपल्या बौग मधला डब्ब्ब कडून खाऊ लागते .आई ने दी लेला डब्बा पाहून जान्हवी च्या डोळ्यातून पाणी येऊ लागत तीला घराची आठवण येऊ लागते पण मन घट करून ती डब्बा संपवते आणी नंतर अविनाश ला फोन करण्यासाठी ती तीचा फोन कडते कारण अविनाश मागच्या बस ने येणार असतो .पण तीला नेटवर्क नसल्या मुळे जान्हवी अविनाश ला फोन करू शकत नाही मग ती तीच जून कार्ड कडून अविनाश ने दिलेल नवीन कार्ड टाकते .बस सुरू होते आणी जान्हवी आपल्या जुन्या आठवणी आठवते .अविनाश आणी जान्हवी एक्मेकन्ल दोन वर्षा पूर्वी भेटले होते .अविनाश आणी जान्हवी एकच कौलेज मधे होते .कॉलेज च्या पहिल्या दिवशी लेट होऊ नए म्हणून जान्हवी पळत कॉलेज गाठ ताना मधे च कॉलेज च्या ऐथ्ल्य एका टपरी वरून सेगरेट चा धूर जान्हवी च्या तोंडावर येतो आणी तीला टास्क लागतो आणी एक हात तीच्या कडे येतो पाणी बौत्तेल जान्हवी रागाच्या भारत त्याच्या कानाखाली मारते .आणी नंतर पच्टव्टे कारण सिग्रटे ओड्णर आणी पाणी देणारा मुलगा दोनी वेग वेगळे होते .जान्हवी चिडून तेक्डुण निघून जाते .कौलज चा पहिलाच दिवस असल्याने त्याचे सर सग्ल्यन्ल त्यांच नाव आणी मागील वर्षाचे मार्क्स विचारते होते .तेव्ड्यात वर्गाच्या बाहेरून आवाज आला मी अविनाश आज पर्यन्त प्रेम केल नाही पण आज कानाखाली खाऊन प्रेमात पडण्याच कारण सापडल आणी अविनाश वर्गात येऊन बसतो तो सारख जान्हवी कडे पाहत असतो जान्हवी अजिबात त्याच्या कडे पाहत नसते .शेवट कंटाळून ती त्याच्या कडे रागात पाहते आणी आपली मान परत दुसरी कडे फिरवते .जान्हवी तीच्या बाजूला बसलेल्या मैत्रिणीला काजल ला विचारते कोण ग हा आगाऊ अग हा आमदार पतीलण्च मुलगा याचे वडील आपल्या कॉलेज चे ट्रस्ट आहेत अस काजल जान्हवी ला सांगते आता मात्र जान्हवीला घाम फुटतो तीला कानाखाली मारल्याचा पच्याताप होतो . ती कौलेज मधे काजल सोबत येऊ लागली होती .कॉलेज च्या दुसऱ्या दिवशी त्या कॉलेज मधे येत असताना त्यानला पण्पत्तीवर तीच मुले दिसली .जान्हवी काजल ला सांगू लागली की मला सिगरेट पीणरी मूल अजिबात आवडत नाहीत आणी हसून तेक्डुण ती निघून जाते .अविनाश त्याच्या शेजारी असलेल्या मुलाच्या तोंडातील सिगरेट ओडुण विस्जूण टाकतो .काजल विचारते तू अस का केलास ? ती बोलते अस चा काही नाही माज्या मुळे कोणाची सिगरेट बंद होणार असेलच तर चांगलच आहे ना ? काजल पण समजून चुकली होती की जान्हवी पण अविनाश च्या प्रेमात पडली आहे म्हणून जान्हवी विचार करता करता कधी वसई येते जान्हवी ला काळातच नाही जान्हवी बस मधून खाली उतरते पाणी पिते आणी आपल जून सीमा कार्ड तोडून कचऱ्यात टाकते आणी अविनाश ने दीलेल्या नवीन सीम कार्ड वरून त्यला फोन करण्याचा पर्यंत करते पण त्याचा फोन लागतच नाही जान्हवी ला वाटत होत की बस मधे असल्यामुळे फोन लागत नसावा पण जान्हवी ने वसई ला उतरायला पासून १०वेळा अविनाश ला फोन केला पण त्याचा फोन कही केल्या लागत नवता .आणी अविनाश चा वसई मधला मित्र पण कुठे दिसत नव्हता . जान्हवी ने अविनाश ला आतपर्यंत १ ० ० फोन लावले पण अविनाश चा फोन कही केल्या लागत नव्हत एकच ऐकू येत होत आपण ज्या नंबर शी संपर्क करू इचीत तो या वेळेस संपर्क कषेच्य बाहेर आहे . जान्हवीला आता खूप रडायला येत होत पोटाला हात लाऊन ती खूप रडत होती .तीला काय करवे कळत न्हवते तीच्या पोटात अविनाश च एक महिन्याच बाळ होत .घरातून चोरून पैसे आणले होते आणी पळून आली होती त्यमुळे घरी पण परत जाऊ शकत नव्हते .अशा अव्थेत तीला एकच मारग दिसत होता तो म्हणजे आत्महत्या पण तीला मरण पण कठीण वाटत होत.ती मारण्याचे मारग शौदत होती .जान्हवी विचार करत रस्त्यावरून चालत होती आणी एक गाडी एऊण जान्हवी ला धडकेत जान्हवी खाली पडते .तीच्या डोल्यसोमर अंदर होत जातो. जान्हवी ने डोळे उघडले तेव्हा ती एक रूम मधे बेड वरती जोप्ली होती . जान्हवीला खूप प्रश्न पडले होते .मी एक्डे कशी ?मला एकडे कोणी आणले ?मजे कपडे कोणी बदले ? अस असता नच टॉवेल लावली एक वक्ते तीच्या दिशेने येयु लागली जान्हवी आरडा ओरड करू लागली .जवळ येऊ नकोस ? वगरे ती वक्ती बोलते घाबरू नका आणी ती वक्ती मगे जाऊ लागली आणी आतल्या घरात असली ली एक प्रिया नावाची वक्ती बाहेर आली .आणी बोली माफ करा मला आमच्या मुळे तुमची ही अवस्था जाली आहे .जान्हवी प्रिया ला पाहून मोकळा श्वास सोडते आणी पनि मागते ती प्रिया ला विचारते मी एक्डे कशी ? माजे कपडे कोणी बदले ?मला काय जल होत ?

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED