Little love is there book and story is written by Dhanashree yashwant pisal in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Little love is there is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
थोडासा प्यार हुवा है; थोडा है बाकी ...... - कादंबरी
Dhanashree yashwant pisal
द्वारा
मराठी फिक्शन कथा
मित्रानो, मी आज पर्यंत खूप प्रेम कहाणी लिहिल्या .प्रत्येक वेळी नवीन प्रेम कहाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आले . प्रत्येकाच्या अयुषात प्रेमाची प्रेममय झूलूक हावीच असते .ती काहीच्या आयुष्यात येते ही ......पण, आपल्याच काहीश्या चुकी मुळे त्या प्रेमाचा आनंद आपल्याला घेता येत नाही .अशीच काही आजची कहाणी आहे . आरोही आणि विनय ची ...... आरोही खूप हुशार, सुंदर .....स्वतःच्या हिंमतीवर ती शेवटच्या वर्षाला कॉलेज मधे पहिली आली होती . हातांत चांगले गुण आणि डोक्यात हुशारी असल्यामुळे आरोही ला लगेच नोकरी लागली .तिने
मित्रानो, मी आज पर्यंत खूप प्रेम कहाणी लिहिल्या .प्रत्येक वेळी नवीन प्रेम कहाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आले . प्रत्येकाच्या अयुषात प्रेमाची प्रेममय झूलूक हावीच असते .ती काहीच्या आयुष्यात येते ही ......पण, आपल्याच काहीश्या चुकी मुळे त्या ...अजून वाचाआनंद आपल्याला घेता येत नाही .अशीच काही आजची कहाणी आहे . आरोही आणि विनय ची ...... आरोही खूप हुशार, सुंदर .....स्वतःच्या हिंमतीवर ती शेवटच्या वर्षाला कॉलेज मधे पहिली आली होती . हातांत चांगले गुण आणि डोक्यात हुशारी असल्यामुळे आरोही ला लगेच नोकरी लागली .तिने
अरोही ला वाटले होते की, जर त्या मुलाला पहिले, तर निर्णय घ्य्ला सोपे जयील . पण बघण्याचा कर्य्कम जाहला ....आणि प्रश्न अजूनच अव्घड्ला . अरोही ला पाहताच नवरा मुलगा तिच्या प्रेमात पडला .त्याला अरोही फार आवडली . ...अजून वाचाहोतीच एत्की सुंदर की कोण्ही तिच्या प्रेमात पडावे . नवऱ्या मुलाला अरोही आवडली च शिवाय त्याच्या घरच्या ना ही ती फार आवडली . त्यानी तिथेच होकार कळवला. अरोही च्या घरच्यांना आधीच हे स्थळ अरोही सठि योग्य वाटले होते . बघ्ण्च्या कार्यक्रमात त्याना नवरा मुलगा आणि त्याच्या घरच्याना त्याचा स्वभाव आवडला .हे स्थळ अरोही च्या काकांनी आणले होते .त्यामुळे
रात्री लाइट येण्याची अरोही वाट पाहत पाहत कधी झोपून गेली ...तिला काही कळलेच नाही . सकाळी उठून घड्याळात पाहते तो काय? आठ वाजले होते . आठ वाजले तरी, कोणी ....तिला उठवले सूध्हा नाही .नाहीतर ईतर वेळी आई ...अजून वाचाजरा उठायला उशीर जाहला. की, किती रागावत असे .... तिला उशिरा उठलेले अजिबात आवडत नसे . पण .....आज .. अरोहीने उठून मोबाईल चार्जिंगला लावला. आणि आईला शोधायला ती किचन मधे गेली . तर आई नेहमी
अरोही रात्रभर आदी च्या फोन ची वाट पाहत होती .वाट पाहता पाहता तिला झौप कधी लागली .तीच तिलाच कळाले नाही .सकाळी जाग येताच तिची नजर मोबाईल शोधत होती .पाहते तो काय ..? नो फोन ....नो मेसेज ....अरोही ला थोड ...अजून वाचावाटल .जेव्हा पासून आदी तिला भेटून घरी गेला होता ... तेव्हा पासून त्याने अरोही एक सुढ्ह फोन केला नव्हता ...की मेसेज केला नव्हता .आणि अरोही त्याला फोन करत होती .तर त्याचा फोन च लागत नव्हता .अरोही च्या मनात काळजी ही होती .काही, वेड्वक्ड तर जाहाले नसेल ...आणि किती हा बेजबाबदार पणा म्हणून
अरोही आणि आदित्य च लग्न आनंदने पार पडले .अरोही ने नवी नवरी म्हणून आदित्य च्या घरात प्रवेश केला . आणि त्याच्या मनात ही ,ह्या पुढे चांगलेच घडेल ...आपण आपल्या सहजीवनाची सुरवात आनंदी मनाने करायची ....ह्या पुढे आदी ...अजून वाचाआपल्या प्रेमात पडेल ...अस कहितरि करायची ...अस, अरोही ने ठरवले . ई कडे आदी ने ही हेच ठरवले .ह्या पुढे अरोही ला खुश ठेवायचे ...तिच्या सगळ्या ऐछा पूर्ण करायच्या . ह्या त्यानी मनोमन ठरवले . दोघानी ही सुखी संसाराची स्वप्ने पाहिली,आणि दोघांनी ही मनोमन हे नातं टिकवायचे हे ठरवले .आणि त्यासाठी