The Incomplete Revenge book and story is written by Dipak Ringe ।बोलका स्पर्श। in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The Incomplete Revenge is also popular in भयपट गोष्टी in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अपूर्ण बदला - कादंबरी
Dipak Ringe ।बोलका स्पर्श।
द्वारा
मराठी भयपट गोष्टी
हरी......हरी...... आवाज ऐकताच हरी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला अचानक आलेल्या आवाजाची शहानिशा करायचीच होती, रोजच्या आवाजाने तोही त्रासलेला पण मनात असून सुद्धा तो बाहेर जाऊ शकत नव्हता. रात्रीचे ११ वाजून गेले होते, हा झोपेतून उठून त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला,आकाशात चांदणं टिमटिमत होत त्या टिमटिमत्या चांदण्यामध्ये चंद्राचा लक्ख प्रकाशात हरी एकटाच चालत होता. त्याला बाजूने मोठमोठ्याने आवाज येत होत, नको जाऊ, नको जाऊ पण ते आवाज त्याच्या कानाजवळ पोहचत नव्हते. तो भेटेल त्या वाटेने चंद्रा
हरी......हरी...... आवाज ऐकताच हरी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला अचानक आलेल्या आवाजाची शहानिशा करायचीच होती, रोजच्या आवाजाने तोही त्रासलेला पण मनात असून सुद्धा तो बाहेर जाऊ शकत नव्हता. रात्रीचे ११ वाजून गेले होते, हा झोपेतून उठून त्या आवाजाच्या ...अजून वाचाचालू लागला,आकाशात चांदणं टिमटिमत होत त्या टिमटिमत्या चांदण्यामध्ये चंद्राचा लक्ख प्रकाशात हरी एकटाच चालत होता. त्याला बाजूने मोठमोठ्याने आवाज येत होत, नको जाऊ, नको जाऊ पण ते आवाज त्याच्या कानाजवळ पोहचत नव्हते. तो भेटेल त्या वाटेने चंद्रा
संध्याकाळच्या वेळेला सगळे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी जायला निघाले. रम्या आणि श्याम ब्याट आणि बॉल घेऊन हरीच्या घरी आले. थोड्या वेळाने गोट्या सुद्धा फ्रेश होऊन हरीच्या घरी आला. पण हरी घरी झोपला होता. त्याला प्रत्येकवेळी डोळ्यासमोर ती हिडूसवानी भयानक आकृती ...अजून वाचाहोती. त्यामुळे तो अंथरुणातही थरथर कापत होता.त्याचे ते सडके तोंड जागो-जागी फाटलेल त्याचबरोबर वरून कापलेली मान,त्याचे बाहेर आलेले पांढरे शुभ्र बिबुल आणि लाल रक्तासारखे तीक्ष्ण डोळे त्याला डोळ्यासमोर दिसत होते. हरी विचारांतच होता कि, त्याला को
शुभ प्रभात! हरीला खालच्या अलीकडून श्याम आणि रम्याने येताना आवाज दिला. तब्बेत कशी आहे ? मस्त.आणि शुभ प्रभात. त्यांना चाय आणि नाश्ताचा फर्मान सोडला. आणि घरात बोलावून घेतलं. बोलता बोलता हरी विचारनारचं होता कि गोट्या नाही आला ...अजून वाचातेवढ्यात दारातून आवाज आला, शुभ प्रभात! तो गोट्या होता. त्याला पाहताच श्याम हसत त्याला म्हणाला तुला शंभर वर्ष आयुष्य आहे, आत्ताच तुझ्या बद्दल हरीने विचारलेलं माणसाच काही खर सांगता येत नाही, आज आहे तर तर उद्या नाही. आणि तू म्हणतोस मला शंभर वर्ष आयुष्य लाभेल म्हणून. इथे पन
दुपार झालेली, आत्ता मात्र त्यांना कंटाळा आलेला. त्यांच बरेचस खेळूनही झाल होत. भूक लागली म्हणून सगळे दुपारचे जेवण करून वापस रव्याच्या घरी परतले. काय करायचे कुणालाच काय सुचत नव्हते? खेळायचं म्हटलं तर भर दुपारच बाहेर कोण खेळेल, ते म्हणजे ...अजून वाचाहात घातल्यासारख होतं.कारण बाहेर सूर्यदेव एवढे तापले होते कि जस ते कोणावर त्यांचा राग बाहेर काढत आहेत. जस शंकराने तिसरा डोळा उघडला कि पुढे जे काही आहे ते जळून खाक होई तसे उन्हात गेल्यावर त्वचा जळत होती. तेवढ्यात रव्याच्या मनात एक कल्पना झळकली. आणि तो स्वतः ह
रव्याला काही ठीक वाटत नव्हते, बाकी सगळ्यांनी आंबे खाल्यानंतर घरची वाट पकडली, हरी रव्यासोबत तिथेच थांबला तसही त्याला कुठे लांब जायचं होतं .रव्या तू आंबे का नाही खाल्ले रे? हरीने रव्याला त्याच्या मनामध्ये आलेला प्रश्न विचारला .पण रव्याचा काहीच ...अजून वाचाआले नाही. तो स्वतःच्या विचारात मग्न झालेला. त्याला सारखे तेच विचार मनामध्ये फिरत होते. त्या विचारात त्याला कुणीतरी आपल्याला स्पर्श करतय अस जाणवल आणि तो एकदम अचंबित होऊन ओरडणार तेवढ्यात हरीने विचारलं काय झालं? तु एवढा का घामाघुंम झाला आहेस . आईला न सांगता गेलो त्यांबद्दल घाबरलायस का? त्यामुळे हरी त्याला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला . अरे मी