Sansaar book and story is written by Dhanashree yashwant pisal in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sansaar is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
संसार - कादंबरी
Dhanashree yashwant pisal
द्वारा
मराठी फिक्शन कथा
आज रुहीला पाहायला मुलगा येणार होता .घरात सगळीकडे तयारी चालू आली . रुहीच मन मात्र फार अस्वस्थ होत . येणारा मुलगा कोण असेल ? तो कसा असेल ? तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणे असेल का ? तो आपल्यावर प्रेम करेल का ? असे , अनेक प्रश्न तिच्या मनात होते . त्यात रुहीला एट्कयत लग्न करायचेच नव्हते . तिला कंपनीत वरची पोस्ट मिळवायची होती , मगच ती लग्न करणार होती .
आज रुहीला पाहायला मुलगा येणार होता .घरात सगळीकडे तयारी चालू आली . रुहीच मन मात्र फार अस्वस्थ होत . येणारा मुलगा कोण असेल ? तो कसा असेल ? तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणे असेल का ? तो आपल्यावर ...अजून वाचाकरेल का ? असे , अनेक प्रश्न तिच्या मनात होते . त्यात रुहीला एट्कयत लग्न करायचेच नव्हते . तिला कंपनीत वरची पोस्ट मिळवायची होती , मगच ती लग्न करणार होती . पण , अनेक स्थळ ही येत होती .त्यामुळे लग्नासाठी आई वडील तिला सारखेच लग्नासाठी
बैठक बसली, मुलाकड्च्या फार काही न मागता साखरपुडा आणि लग्न करून द्या एवढी मागणी केली . मुली कडची माणसे खुश जाहाली .आदित्य ही खूप खुश जाहाला .खरच त्याला रुही मनापासून आवडली होती .आणि तीच बायको म्हणून घरात यावी, ...अजून वाचात्याला वाटत होत . चार दिवसाने साखर पुड्या चा कार्यक्रम ठरवण्यात आला होता .रुहीचे बाबा आता घरी आले होते .त्यानी घरात ही बातमी सांगितली .सगळे खूप खुश जाहले . रुही सुधा ....पण, आता खरं टेन्शन होत . पैसे जमा करणे .चार दिवसात सगळं जुळवून आणणे. काहीही कमी न पडू देता, सगळं व्यव्सतीथ पार पडायचं,
रुही आणि आदित्य ह्याचा साखरपुडा व्यस्तित पार पडला . पाहुणे मंडळी, पण सख्र्पुड्याचि तयारी बघून खुश जाहले होते, दोन्ही घरची मंडळी घरी परतली . पण, आदित्य थोडा कन्फ्यूज़्ड होता, तो सख्र्पुड्या च्या कार्यक्रमांत तिच्याशी बोलायला बघत होता,पण ....तिने ...अजून वाचावेळी बोलणं टाळलं. पण, ही गोष्ट मात्र आदित्य च्या मनाला लागली होती .म्हणजे, अस कोणी करत का? अरे, दोन शब्द तरी बोलायचे . तो थोडासा चिढ्लाच होता . साखरपुडा झल्याव र जेवायला बसल्यावर त्याने हळूच फोन नंबर मागितला होता. तिने ही नंबर दिला . पण, नंबर घेताच त्याने तिला मिस्ड कॉल दिल्ता .त्याचा नंबर
रुही ही नवीन विचाराची होती .तरीही जुनं ते सोनं असतं, हे मानणारी रुही होती .तीच तापट डोकं, तिला वारंवार सांगत होत की, जे आपल्या मनाला पटत नाही, रूज्त नाही, त्याचा नाद सोडलेलाच बरा ....म्हणजे कोणीही न दुखवता ...अजून वाचाआपल्या मार्गाने गेलेलं बरं ,तीच मन तिला सांगत होत, आदित्य तिला फोन करत नाही, ह्याला ठोस अस काहीतरी कारण असणार, पण तीच दुसरं मन तिला सांगत होते, की कदाचित तीच चुकीचा विचार करत असेल ,तीच आदित्य ला नीट समजून घेत नसेल . आई च्या सांगण्यावर पण थोडासा विश्वास ठेवूया. म्हणून, तिने तिच्या आणि आदित्य
शेवटी रुही ने आदित्य ला त्या मुली विषयी विचारले, आणि आदित्य ने ही रुहीला काहीही आढेवेढे न घेता सगळं, सांगितल, एन्फक्ट, त्याला तिला हे सगळं सांगायचंच होत, ईतर, कोणाकडून जर रुहीला हे सगळं कळलं असतं, तर तिला ...अजून वाचावाटलं असतं, म्हणून ई तर कोणाकडून न कळू देता, त्याने स्वतः च हे सगळं सांगायचं ठरवलं . आदित्य सांगू लागला, ती मुलगी ,म्हणजे शीतल, खूप गोड मुलगी ..... एकेकाळी माझं तिच्यावर खूप प्रेम होत . पण तिचं मझ्यावर कधीच