नवनाथ महात्म्य भाग १ भारतात जेव्हा तांत्रिक आणि साधकांचे चमत्कार आणि नीती बदनाम होऊ लागल्या आणि शक्ती, मद्य, मांस आणि मादी व्यभिचारामुळे साधक द्वेषाने पाहिले गेले आणि , तेव्हा नाथ संप्रदायाचा जन्म कृतींच्या मोक्षासाठी झाला. नाथ संप्रदाय हिंदू धर्मातील शैव धर्माची उप-परंपरा आहे आणि शैव धर ही मध्ययुगीन चळवळ आहे. बौद्ध धर्मात आणि भारत प्रचलित योग परंपरा एकत्र केली आहे संस्कृत शब्द "नाथ" याचा अर्थ "स्वामी" किंवा "रक्षक" तर संबंधित संस्कृत शब्द "आदिनाथ" याचा अर्थ "प्रथम" किंवा "मूळ" देव असा आहे. आणि नाथ संप्रदायातील "नाथ" हा शब्द शैव धर्माच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या परंपरेसाठी एक नवीन उपक्रम आहे. 18 व्या शतकापूर्वी

Full Novel

1

नवनाथ महात्म्य भाग १

नवनाथ महात्म्य भाग १ भारतात जेव्हा तांत्रिक आणि साधकांचे चमत्कार आणि नीती बदनाम होऊ लागल्या आणि शक्ती, मद्य, मांस मादी व्यभिचारामुळे साधक द्वेषाने पाहिले गेले आणि , तेव्हा नाथ संप्रदायाचा जन्म कृतींच्या मोक्षासाठी झाला. नाथ संप्रदाय हिंदू धर्मातील शैव धर्माची उप-परंपरा आहे आणि शैव धर ही मध्ययुगीन चळवळ आहे. बौद्ध धर्मात आणि भारत प्रचलित योग परंपरा एकत्र केली आहे संस्कृत शब्द "नाथ" याचा अर्थ "स्वामी" किंवा "रक्षक" तर संबंधित संस्कृत शब्द "आदिनाथ" याचा अर्थ "प्रथम" किंवा "मूळ" देव असा आहे. आणि नाथ संप्रदायातील "नाथ" हा शब्द शैव धर्माच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या परंपरेसाठी एक नवीन उपक्रम आहे. 18 व्या शतकापूर्वी ...अजून वाचा

2

नवनाथ महात्म्य भाग २

नवनाथ महात्म्य भाग २ पहीला अवतार “मच्छिंद्रनाथ” ============== आदिनाथ आणि दत्तात्रेय नंतर नाथ पंथातील सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे आचार्य नाथ, जे मीननाथ आणि मच्छिंद्रनाथ म्हणून लोकप्रिय झाले. कौल ज्ञान निर्णयानुसार मत्स्येंद्रनाथ कौलमार्गचे पहिले प्रवर्तक होते. कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. मत्स्येंद्रचे गुरू दत्तात्रेय होते. कवी नारायणाचे प्रथम अवतार हे श्री मत्स्येंद्रनाथ होते . कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि "श्री मत्स्येंद्र" हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होते . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे ...अजून वाचा

3

नवनाथ महात्म्य भाग ३

नवनाथ महात्म्य भाग ३ थोड्याच वेळात ते दोघेही खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले. वनराज सिंहाने डरकाळी फोडून दोघांना सावध प्रयत्न केला! वनराईचे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले. एका औदुंबर वृक्षाच्या छायेत बसले. मच्छिंद्रनाथांना दत्तात्रय म्हणाले, "तु जगाच्या कल्याणासाठी दारोदार फिरलास. भिक्षेच्या रूपात लोकांचे दैन्य-दुःख झोळीत घेतलेस. मायास्वरूपात जरी स्त्री राज्यात गेलास तरी लोकांचे बोल तुला सोसावे लागले. पण नियतीपुढे मलाही झुकावे लागते. आता तुला जवळ घ्यायची माझी इच्छा आहे . मच्छिंद्रनाथाने जाऊन अनसुयात्मजाला कंठभेट दिली. थोड्या वेळाने मच्छिंद्रनाथ म्हणाले, "हे करुणानिधी आपण असे भावनाविवश झालेले मला पहावत नाही. तुम्ही जाणता लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनार पासून पुन्हा विलग ...अजून वाचा

4

नवनाथ महात्म्य भाग ४

नवनाथ महात्म्य भाग ४ घराची मालकीण पुन्हा घराबाहेर आली आणि दारात उभ्या असलेल्या गोरखनाथला पाहुन रागावली आणि सभ्य आवाजात , मी तुम्हाला अगोदरच खायला दिले होते तरी तुमचे पोट भरले नाही की काय? तो म्हणाला, माझे गुरु माझ्यासोबत आहेत . तुम्ही दिलेली सामग्री गुरुदेवासमोर ठेवली, ती त्यांनी खुप आवडीने खाल्ली, तरीही अजून दोन दहीवडे खाण्याची त्यांना इच्छा आहे, म्हणून त्यांच्या आग्रहाकरीता मला पुन्हा तुमच्या दाराजवळ यावे लागले. हे ऐकून मालकीण म्हणाली की मी तुला पाहु शकते तुझ्या मनातले नाही. तु खोटारडा आहेस दहीवडे तुला हवे आहेत खोटे बोलुन तु आपल्या गुरूचे नाव बदनाम करीत आहेस . तो मोठ्या आवाजात ...अजून वाचा

5

नवनाथ महात्म्य भाग ५

नवनाथ माहात्म्य भाग ५ गोरखनाथांच्या शिकवणीनुसार योग आणि शैव या दोन्ही गोष्टी एकसंध आहेत. गोरखनाथांचा असा विश्वास होता की एखादी व्यक्ती सिध्दीची मर्यादा ओलांडते तेव्हा ती शून्य अवस्थेत पोहोचते, मग त्याचे वास्तविक जीवन सुरू होते. शून्य म्हणजे स्वत: ला प्रबुद्ध करणे, जिथे एखाद्याला अंतिम सामर्थ्याचा अनुभव घेण्यास सुरुवात होते. हठयोगी निसर्गाच्या सर्व नियमांपासून मुक्त होतो आणि त्याला आव्हान देतो . ही एक अगदी अदृश्य शक्ती असते ज्यामधुन शुद्ध प्रकाश उत्पन्न होतो. गोरखनाथजींनी नेपाळ आणि भारत सीमेवर प्रसिद्ध शक्तीपीठ देवीपाटन येथे तपश्चर्या केली. याच ठिकाणी पाटेश्वरी शक्तीपीठ स्थापन करण्यात आले. गोरखनाथांचे गोरखपूर येथे भारतातील एकमेव प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ...अजून वाचा

6

नवनाथ महात्म्य भाग ६

नवनाथ महात्म्य भाग ६ एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पुर्ण सुख नाही, म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते,पण ते शक्य आहे का? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजुन मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत ...अजून वाचा

7

नवनाथ महात्म्य भाग ७

नवनाथ महात्म्य भाग ७ तिसरा अवतार “ गहिनीनाथ” ============== नवनाथांपैकी एक असलेले गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते. गहिनीनाथांचा पुतळ्यापासून जन्म झाला होता . मधुनाभा ब्राह्मणाकडून त्यांचे संगोपन झाले होते . त्यांच्या जन्माची कथा अशी आहे . कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या. सकल अस्त्रात वाकबगार केले. साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले. बावन्न वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपाला बसविण्यासाठी ...अजून वाचा

8

नवनाथ महात्म्य भाग ८

नवनाथ महात्म्य भाग ८ त्याच्या अशा बोलण्याने मच्छिंद्रनाथ चकित झाले . मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलले . ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही ! हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासताना झोळींत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलले त्यांनी एकच गोंधळ केला. दुःखाने ते गडबडा लोळू लागले व मोठमोठ्याने रडून पिशाच्चासारखे ...अजून वाचा

9

नवनाथ माहात्म्य भाग ९

नवनाथ महात्म्य भाग ९ चवथा अवतार “जालंधरनाथ “ ============= जालंधर (जालिंद्रनाथ) नाथ त्यांचे गुरू दत्तात्रेय होते. एकदा हस्तिनापुरात नावाचा एक राजा सोमयज्ञ करीत होता. नारायणाने या यज्ञात प्रवेश केला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर एक जबरदस्त आकर्षक मुलगा आढळला. या मुलाला जालंधर म्हटले गेले. असे म्हणतात की जालंधर हा देखील शिवपुत्र होता . तथापि पौराणिक कथेनुसार जालंधर हा भगवान शिवांचा सर्वात मोठा शत्रू होता. श्रीमद्देवी भागवत पुराणानुसार जालंधर खूप शक्तिशाली असुर होता. इंद्राला पराभूत केल्यानंतर, जालंधर तिन्ही जगाचा स्वामी झाला. असे म्हणतात की यमराज सुद्धा त्याला भीत होता. श्रीमद्देवी भागवत पुराणानुसार एकदा भगवान शिवाने आपले तेज समुद्रात फेकले , त्यापासून जालंधर ...अजून वाचा

10

नवनाथ महात्म्य भाग १०

नवनाथ महात्म्य भाग १० गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्‌गुणी व धार्मिक स्त्री होती. एके राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पहात असता, तिने जालंधरास पाहिले. आधारावाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे, असे तिच्या मनात आले. मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे, असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले. ती दासी तर चतुरच होती. ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलाविले, म्हणून विचारू लागली. तेव्हा मैनावती तिला म्हणाली, माझे एक फार नाजुक काम आहे, ते मी तुला ...अजून वाचा

11

नवनाथ महात्म्य भाग ११

नवनाथ महात्म्य भाग ११ पाचवा अवतार ” कानिफनाथ “ =================== श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. गर्भगिरी डोंगरावरून वाहणाऱ्या पुनागिरी नदीकाठी उंच किल्ल्यावर माधी नावाचे गाव आहे. आणि इथे या महान संताची समाधी आहे. या किल्ल्यावर श्री कानिफ नाथ महाराजांनी १७१० मध्ये फाल्गुन महिन्याच्या वैद्य पंचमीला समाधी घेतली. ईथे लाखो भाविकांची श्रद्धा आहे. असे मानले जाते की ब्रह्मदेव एके दिवशी सरस्वतीकडे आकर्षित झाले जेव्हा त्यांचे वीर्य खाली पडले, ते हवेत उडून हिमाचल प्रदेशात भटकत असलेल्या हत्तीच्या कानात गेले . काही ...अजून वाचा

12

नवनाथ महात्म्य भाग १२

नवनाथ महात्म्य भाग १२ सहावा अवतार भर्तृहरिनाथ ================ भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।। मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले भर्तृहरिच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथात उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायण त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते बालक म्हणजे भर्तृहरि नाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ...अजून वाचा

13

नवनाथ महात्म्य भाग १३

नवनाथ महात्म्य भाग १३ शेवटीं पिंगळेने राजास बोध केला कीं, माझ्या विरहानें तुम्हास दुःख झाले ही खरी आहे. परंतु अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ होय. यास्तव आतां माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्यानें तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. हे सर्व पाहून राजास विस्मय वाटला. मग भर्तृहरी राजाने गोरक्षानाथाला ओळखले व तो पाया पडण्यासाठीं धांवला. तेव्हा गोरक्षनाथाने त्यास सांगितले, “राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे.” तर तू माझ्या गुरुचा बंधु आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस, सबब मी तुझ्या पाया पडणे ...अजून वाचा

14

नवनाथ महात्म्य भाग १४

नवनाथ महात्म्य भाग १५ सातवा अवतार “रेवणनाथ “ ================ पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।। सहज पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले । रेवणनाथ जन्मकथा ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले. त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमसनारायणाने संचार केला. तेव्हा एक बाळ निर्माण झाले . ते बाळ सुर्यासारखे दैदीप्यमान दिसत होते . जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच वेळेस सहन सारुख यानावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मुल रेतीत रडत पडलेले पाहीले तेव्हा त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या मुलास उचलून घेतले ...अजून वाचा

15

नवनाथ महात्म्य भाग १५

नवनाथ महात्म्य भाग १५ म्हणजे हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो आहे असे जाणुन त्यास साह्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात त्याने लगेच तेथून निघुन गिरीनार पर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धची सर्व माहिती कळवली आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे. तर आपण आतां त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे. ते ऐकून मच्छिंद्रनाथास सोबत घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले. तेथे तो काष्ठाप्रमाणे कृश झालेला दिसल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशी ...अजून वाचा

16

नवनाथ महात्म्य भाग १६

नवनाथ महात्म्य भाग १६ आठवा अवतार “वटसिद्ध नागनाथ” =================== वटसिद्ध नागनाथ याची जन्मकथा असो वटवृक्ष पोखरांत । राहिले दिवस बहूत ।। अवि होत्र नारायण त्यांत । ईश्‍वर सत्ते संचारला ।। दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।। देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।। त्यात तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।। निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।। पूर्वी सरस्वतीच्या लालसेने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले असता ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले. ते तिने भक्षण करुन आपल्या पोटात साठवून ठेविले. मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला. ही गोष्ट आस्तिकऋषीच्या लक्षात आली. नऊ नारायणांपैकीं एक पोटी येईल व ...अजून वाचा

17

नवनाथ महात्म्य भाग १७

नवनाथ महात्म्य भाग १७ मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायचा नागनाथाने निश्चय केला. कोणास न विचारता घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर ठिकाणी शोध करु लागला. परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करु लागला . तेव्हा लोक त्याला हसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रुपानें येऊन भिक्षा मागुन जातो असे त्यांनी सांगितले. ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले . या नाथाच्या प्रश्नावर लोकांनीं उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाहीं. येथें अन्न न मिळाले तर तो उपवास करील, ...अजून वाचा

18

नवनाथ महात्म्य भाग १८

नवनाथ महात्म्य भाग १८ नववा अवतार “चरपटनाथ” =============== चरपटनाथाच्या उत्पत्तीची अशी कथा आहे... पुर्वी पार्वतीच्या लग्नासमयी देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदिकरुन देवगण जमलेले होते. पार्वतीचे अप्रतिम लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उप्तन्न झाला. तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन त्याचे वीर्य पतन पावले. तेव्हा ब्रह्मादेवास संकोच वाटला. त्याने ते वीर्य टाचेने रगडले. ते पुष्कळ ठिकाणी पसरले. त्यापैकी जे एका बाजुस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासुन साठ हजार वालखिल्य ऋषि निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकाने केर झाडुन काढला त्यात झाडुन गेला. पुढे लग्नविधीनंतर लज्जाहोमाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत ...अजून वाचा

19

नवनाथ महात्म्य भाग १९

नवनाथ महात्म्य भाग १९ देव दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहता म्हणुन विचारले. तेव्हा चरपटीने सर्व त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारद म्हणाला, “त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेड लागलेले दिसते. अविचाराने मुलगा मात्र त्याने हातातला घालविला. त्या मुर्ख म्हाताऱ्याची बुद्धि चळली आहे हे नक्की . आता तू त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा.” ह्याप्रमाणें नारदाने सांगताच, चरपटीसने परत घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला,” तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठे तरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहूं.” मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास ...अजून वाचा

20

नवनाथ महात्म्य भाग २० - अंतिम पार्ट

नवनाथ महात्म्य भाग २० समारोप ====== महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. कित्येक पंथ या पवित्र भूमीत उदयाला याच संतांच्या भूमीत एक पंथ उदयाला आला आणि तो म्हणजे नाथपंथ. नाथपंथाची स्थापना साधारणपणे आठव्या शतकात गुरु दत्तात्रेय यांच्या कृपाशीर्वादाने झाली. असे म्हणतात कि भगवान शंकरांनी ह्या पंथाची स्थापना केली. मच्छिंद्रनाथ हे या नाथपंथातील पहिले नाथ. त्यानंतर गोरक्षनाथ आणि मग कानिफनाथ असा या पंथाचा उदय होत गेला आणि एकूण नऊ नाथ आता पर्यंत झालेले आहेत. ज्यांच्या कथा आणि चमत्कार आपण वाचलेत . नाथ संप्रदायी योग्यांचा एक विशिष्ट वेश असतो. मलिक मुहंमद जायसी, मीरा, सूरदास, कबीर, अरब पर्यटक इब्‍न बतूता इत्यादींनी या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय