Sant Eknath Maharaj Ganga read the scripture book and story is written by Sudhakar Katekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sant Eknath Maharaj Ganga read the scripture is also popular in आध्यात्मिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला - कादंबरी
Sudhakar Katekar
द्वारा
मराठी आध्यात्मिक कथा
नक्कल करून पैठणाचा एक भाविक ब्राम्हण नित्य नेमाने पाच अध्याय वाचत असे त्या शिवाय तो जेवण करीत नसे.एकदा तो ब्राह्मण काशीस गेला असता गंगेवर स्नानकरून,तेअध्याय वाचीत असतांना तेथील काही पंडितांनी पाहिले व तेथील मठाधिपतीला सांगितले.मठाधिपतीने त्याला बोलावून घेतले,तो वाचीत असलेले पाच अध्याय पाहिले.भागवतावर
प्राकृत टिका करणारा पैठणाचा ब्राम्हण आहे
त्यास बोलवा. एका सांडणी स्वरा बरोबर,सही शिक्क्याचे
पत्र देऊन त्यास,पैठण
येथे पाठविले. तो सांडणी स्वार पैठण येथे
गेला व ते पत्र नाथास दिलें. नाथानी त्या पत्रास नमस्कार केला व
काशीस जाण्याच्या तयारीस लागले.त्यांच्या
By संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे पाच अध्यायाची नक्कल करून पैठणाचा एक भाविक ब्राम्हण नित्य नेमाने पाच अध्याय वाचत असे त्या शिवाय तो जेवण करीत नसे.एकदा तो ब्राह्मण काशीस गेला असता गंगेवर स्नानकरून,तेअध्याय वाचीत ...अजून वाचातेथील काही पंडितांनी पाहिले व तेथील मठाधिपतीला सांगितले.मठाधिपतीने त्याला बोलावून घेतले,तो वाचीत असलेले पाच अध्याय पाहिले.भागवतावर प्राकृत टिका करणारा पैठणाचा ब्राम्हण आहे त्यास बोलवा. एका सांडणी स्वरा बरोबर,सही शिक्क्याचे पत्र देऊन त्यास,पैठण येथे पाठविले. तो सांडणी स्वार पैठण येथे गेला व ते पत्र नाथास दिलें. नाथानी त्या पत्रास नमस्कार केला व काशीस जाण्याच्या तयारीस लागले.त्यांच्या बरोबर काशीस जाण्यास
एकनाथ महाराज 2 नाथांचे घरी हरी पाणी भरी “आवडिने कावडिने,प्रभुने सदनात वाहिले पाणी। एकची काय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी ।जपि तपि सन्याशाहून, श्रीहरिला भक्त फर आवडतो ।स्पष्ट पहा नाथगृही घेऊनि वाहे जलची कावड तो ।।--मोरोपंत द्वारकेत मादनराय शर्मा ...अजून वाचाएक महाराष्ट्रातील ब्राह्मण श्रीकृष्ण दर्शना करीत तप करीत बसला होता,त्याला बारा वर्षां नंतर रुक्मिणी मातेने स्वप्नात येऊन,सांगितले की,भगवान येथे नाहीत,दक्षिणेत गोदावरी तीरावरील पैठण येथे भक्त एकानाथाच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत आहेत,तिकडे जा म्हणजे दर्शन होईल.त्या प्रमाणे तो द्वारकेहुन निघून मजल दर मजल करीत तो पैठण येथे आला व नाथांच्या घराचा शोध करीत नाथांना येऊन भेटला.नाथांनी त्याचे स्वागत केले.तो आला
“श्री संत एकनाथ महाराज” “गुरू भक्ती” 3 ग्रंथाच्या शेवटी एकनाथ महाराज लिहितात. “ग्रंथारंभ प्रतिष्ठानी।तेथ पंचाध्यायी संपादूनी।उत्तर ग्रंथाची करणी।आनंदवनी विस्तारिली।।जे विश्वेश्वराचे क्रीडास्थान।जेथ स्वानंद क्रीडे आपण । यालागी ते नंदनवन ।ज्या लागी मरण अमर वांछिती ...अजून वाचातया वाराणसी मुक्तीक्षेत्री। माणिकर्णिका महातीरी । पंचमुद्रापीठामाझारी ।एकदशावरी टिका केली ।। या प्रमाणे नाथांची भागवत टीका काशी क्षेत्रात गाजली.त्यावेळी काशीत तैलंगस्वामी नावाचे एक योगी पुरुष होते.ब्रिटिश राज्याच्या सुरवातीला हे स्वामी बालोन्मत्त पिशाचावत स्थितीत विवस्त्र हिंडत होते.ते पाहून त्यावेळच्या कोलेक्टरने मडमेच्या सूचनेवरून पोलिसाच्या कोठडीत बंदिवान करून ठेवले व नग्न फिरू नये असी ताकीद दिली.परंतु दुसऱ्या दिवशी हे स्वामी रस्त्यात नग्न फिरत असलेले पुन्हा दृष्टीस पडले.
“श्री संत एकनाथ महाराज” ४ “श्री दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला.” “चरित्र” एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व मातोश्रीचे नाव रुक्मिणीबाई होते.त्यांचा जन्म शके ...अजून वाचाचे सुमारास झाला.त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता.त्यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्या माता पित्याचा अंत झाला. त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचा सांभाळ केला. एकनाथ महाराजांची बुद्धी कुशाग्र होती.लहानपणा पासून त्यांची लहान मोठी स्तोत्रे पाठ होती.त्यांची मुंज सहाव्या वर्षी झाली.त्यांच्या आजोबांनी त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली.गुरू कडून रामायण, महाभारत याचे ज्ञान मिळाले.सहा वर्ष्याच्या कालावधीत सर्व विद्या एकनाथ महाराजानी आत्मसाथ केली.बालवयात त्यांनी,मनन हरिचिंतन याशिवाय अन्य गोष्टीत लक्ष घातले नाही. ते
श्री संत एकनाथ महाराज” ५ पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला. पैठण मध्ये एक गरीब ब्राम्हण श्री एकनाथ महाराजांचा शिष्य होता.त्याला सर्व प्राणिमात्रात परमेश्वर दिसत असे.रस्त्यात कोणी मनुष्य अथवा प्राणी दिसला की,तो त्यांना साष्टांग दंडवत घालीत असे.लोक ...अजून वाचाकुचेष्टेने दंडवतस्वामी म्हणत असत.त्याने एकदा मेलेले गाढव जिवंत केले.गाढव जिवंत झाल्यामुळे गावात एकच चर्चेचा विषय झाला.एकनाथांना ही गोष्ट बरी वाटली नाही.म्हणून त्यांनी दंडवत स्वामींना जिवंत समाधी घेण्यास सांगितले.त्यांच्या त्या शिष्याने आसन मांडले आणि डोळे मिटले.क्षणात दंडवत स्वामींचे प्राण पंचत्वात विलीन झाले. दंडवत स्वामींच्या प्राण त्यागाची घटना सर्व गावभर पसरली.कुटाळ लोकांना व नाथांच्या निंदकांना ही एक चांगली संधी चालून आली.त्यांनी नाथांवर ब्रम्हहत्येचे पातक फोडले.त्यांनी